English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 9th Standard

‘उजाड उघडे माळरानही गाऊ लागले वसंतगान’ या ओळीतील तुम्हांला कळलेले अर्थसौंदर्य स्पष्ट करा.

Advertisements
Advertisements

Question

‘उजाड उघडे माळरानही गाऊ लागले वसंतगान’ या ओळीतील तुम्हांला कळलेले अर्थसौंदर्य स्पष्ट करा.

Short Answer
Advertisements

Solution

वरील ओळी प्रसिद्ध कवयित्री ललिता गादगे यांच्या 'उजाड उघडे माळरानही' या कवितेतील आहेत. या कवितेत वसंताच्या आगमनाने सृष्टीच्या साैंदर्यात झालेल्या मनमोहक बदलांचे वर्णन केले आहे.

वसंत ऋतूच्या आगमनाने सारी सृष्टीच नवतरुण होते. सारी झाडे नव्या पालवीने सजतात. उजाड उघड्या माळरानावरही रानफुले बहरून येतात. सुंदर रंगाच्या रानफुलांनी सारे माळरान सजते. येथे वसंत हा नवनिर्मितीचे, बहराचे प्रतीक आहे. एरवी उजाड, भकास असणारे माळरान वसंतात असे बहरते, की ते जणू वसंताचे, नवनिर्मितीचे गीत गात आहे अशी कल्पना कवयित्री येथे करते.

shaalaa.com
पद्य (9th Standard)
  Is there an error in this question or solution?
Chapter 9: उजाड उघडे माळरानही - स्वाध्याय [Page 36]

APPEARS IN

Balbharati Marathi Aksharbharati [English] Standard 9 Maharashtra State Board
Chapter 9 उजाड उघडे माळरानही
स्वाध्याय | Q ४. (२) | Page 36

RELATED QUESTIONS

योग्य अर्थ शोधा.

आस लागणे म्हणजे ______.


चकोराच्या दृष्टान्तातून संत तुकाराम काय सिद्ध करू इच्छितात, ते तुमच्या शब्दांत लिहा.


चौकटी पूर्ण करा.


‘तुका झालासे कळस। भजन करा सावकाश।।’ या ओळीचा भावार्थ स्पष्ट करा.


संतांचे कार्य समाजाला नेहमीच मार्गदर्शक ठरते, याविषयी तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.


कंसातील उत्तरांच्या आधाराने संकल्पना स्पष्ट करा.

(परिसर प्रचाराने व्यापक केला, वैभवापर्यंत पोहोचवला, वारकरी संप्रदायाची स्थापना, संप्रदायाला गुरुकृपेने बळकट केले.)

वारकरी संप्रदायरूपी इमारतीशी संबंधित संकल्पनाचा अर्थ स्पष्ट करा. पाया रचणे  
आवार रचणे  
खांब होणे  
कळस चढवणे  

चूक की बरोबर ते लिहा.

व्यायामाने प्रतिकारशक्ती वाढते.


शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.

विरोध करण्याची क्षमता असलेली शक्ती -


‘आरोग्यम् धनसंपदा’ या उक्तीतील विचाराचा विस्तार करा.


कारण लिहा.

कवयित्रीच्या मते दाही दिशांना रंग उधळले, कारण .............


खालील आकृतिबंध पूर्ण करा.


सृष्टीतील खालील घटक वसंतऋतूच्या आगमनाने कसे सजले, ते स्पष्ट करा.

घटक त्यांचे सजणे
(१) लिंबोणी  
(२) नागफणी  
(३) घाणेरी  
(४) पळसफुले  

खालील घटनाचे कवयित्रीला अपेक्षित परिणाम लिहा.

गोष्टी परिणाम
वारा घुमणे  

खालील प्रतिके व त्यांचा अर्थ यांच्या जोड्या लावा.

‘अ’ गट ‘ब’ गट
(१) वीज रक्तात भिनावी (अ) सर्वत्र भारत भूमी चमकावी.
(२) मातीत माती एक व्हावी (आ) समाजातील भेदभाव नष्ट व्हावे.
(३) नवनिर्माणाची चाहूल लागावी (इ) मातीने भेदभाव विसरावा.
(४) पुसून टाकीत भेदभाव (ई) माणसांत उत्साह निर्माण व्हावा.
(५) उजळावी भूमी दिगंतात (उ) नवनवीन गोष्टीची निर्मिती करण्याची इच्छा व्हावी.

‘मातीत माती व्हावी एक, पुसून टाकीत भेदाभेद’ या काव्यपंक्तीतील सामाजिक आशय स्पष्ट करा.


‘काटा पायात रुतते लाल रगत सांडते हिर्व सपन फुलते’, या ओळीचा संदर्भ स्पष्ट करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×