English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 9th Standard

‘काटा पायात रुतते लाल रगत सांडते हिर्व सपन फुलते’, या ओळीचा संदर्भ स्पष्ट करा.

Advertisements
Advertisements

Question

‘काटा पायात रुतते लाल रगत सांडते हिर्व सपन फुलते’, या ओळीचा संदर्भ स्पष्ट करा.

Short Answer
Advertisements

Solution

वरील ओळ सुप्रसिद्ध कवी विठ्ठल वाघ यांच्या 'तिफन' या कवितेतील आहे. या कवितेत कवीने कष्टकरी शेतकऱ्याच्या जीवनाचे जिवंत चित्र डोळ्यांसमोर उभे केले आहे.

पावसाची आस लावून बसलेला, शेतात राबणारा शेतकरी पाऊस सुरू होतो तसा मनातून सुखावतो. पाऊस पडल्यामुळे त्याच्या कष्टांचे चीज होणार असते आणि हिरवेगार पीक शेतात डोलू लागणार असते. त्यामुळे शेतीकाम करताना अचानक पायात काटा रुतून रक्त जरी आले तरी त्या वेदना त्याला जाणवत नाहीत. अशाप्रकारे, शेतकऱ्याचे जीवन कष्टमय असले तरी शेतकऱ्याच्या मनात मात्र हिरव्यागार शेताची आशा जागी झालेली असते. त्याने केलेल्या अपार मेहनतीतून हिरव्यागार शेताचे स्वप्न सत्यात येणार, सारं काही ठीक होणार याची त्याला खात्री वाटत असते. त्यामुळे त्या कष्टांची, वेदनांची जाणीव त्याला राहत नाही, हे कवी यातून सांगत आहे.

shaalaa.com
पद्य (9th Standard)
  Is there an error in this question or solution?
Chapter 13: तिफन - स्वाध्याय [Page 48]

APPEARS IN

Balbharati Marathi Aksharbharati Standard 9 Maharashtra State Board
Chapter 13 तिफन
स्वाध्याय | Q ५. (१) | Page 48

RELATED QUESTIONS

संतांचे कार्य समाजाला नेहमीच मार्गदर्शक ठरते, याविषयी तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.


चूक की बरोबर ते लिहा.

व्यायामाने जडत्व वाढते.


चूक की बरोबर ते लिहा.

व्यायामाने स्नायू अशक्त होतात.


चूक की बरोबर ते लिहा.

व्यायामाने प्रतिकारशक्ती वाढते.


शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.

आरोग्य देणारी - 


शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.

विरोध करण्याची क्षमता असलेली शक्ती -


व्यायाम न करण्याचे तोटे लिहून आकृती पूर्ण करा.


व्यायामाचे महत्त्व तुमच्या शब्दांत लिहा.


कारण लिहा.

कवयित्रीच्या मते दाही दिशांना रंग उधळले, कारण .............


कारण लिहा.

जगातील सर्व फुले मनात झुरू लागली, कारण .............


खालील आकृतिबंध पूर्ण करा.


वसंतऋतूच्या आगमनाने सृष्टीत होणारे बदल तुमच्या निरीक्षणाने लिहा.


कवयित्रीला असे का म्हणावेसे वाटते? ते लिहा.

पावसाच्या सरी कोसळाव्यात, कारण...


कवयित्रीला असे का म्हणावेसे वाटते? ते लिहा.

भुलावी तहान विसरावी भूक, कारण......


खालील प्रतिके व त्यांचा अर्थ यांच्या जोड्या लावा.

‘अ’ गट ‘ब’ गट
(१) वीज रक्तात भिनावी (अ) सर्वत्र भारत भूमी चमकावी.
(२) मातीत माती एक व्हावी (आ) समाजातील भेदभाव नष्ट व्हावे.
(३) नवनिर्माणाची चाहूल लागावी (इ) मातीने भेदभाव विसरावा.
(४) पुसून टाकीत भेदभाव (ई) माणसांत उत्साह निर्माण व्हावा.
(५) उजळावी भूमी दिगंतात (उ) नवनवीन गोष्टीची निर्मिती करण्याची इच्छा व्हावी.

आपल्या देशात शांतता निर्माण व्हावी यासाठी ‘पुन्हा एकदा’ काय व्हावे असे तुम्हांस वाटते, ते स्वतःच्या शब्दांत सविस्तर लिहा.


खालील अर्थाच्या शब्दसमूहाला कवितेतील योग्य शब्द दया.

शेतकरी पेरणीसाठी वापरतो ते अवजार


खालील अर्थाच्या शब्दसमूहाला कवितेतील योग्य शब्द दया.

पाराबती करते त्या दोन कृती- 


खालील ओळीतील अधोरेखित संकल्पना स्पष्ट करा.

काकरात बिजवाई जस हासरं चांदनं


खालील ओळीतील अधोरेखित संकल्पना स्पष्ट करा.

काया ढेकलात डोया हिर्व सपन पाहेते


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×