Advertisements
Advertisements
Question
कारण लिहा.
कवयित्रीच्या मते दाही दिशांना रंग उधळले, कारण .............
Advertisements
Solution
कवयित्रीच्या मते दाही दिशांना रंग उधळले, कारण सृष्टी वसंत ऋतूचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाली आहे.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
योग्य अर्थ शोधा.
आस लागणे म्हणजे ______.
योग्य अर्थ शोधा.
वाटुली म्हणजे ______.
चकोराच्या दृष्टान्तातून संत तुकाराम काय सिद्ध करू इच्छितात, ते तुमच्या शब्दांत लिहा.
चौकटी पूर्ण करा.

व्यायामाने जडत्व वाढते.
व्यायामाने स्नायू अशक्त होतात.
व्यायाम न करण्याचे तोटे लिहून आकृती पूर्ण करा.

‘व्यायामे अंगी वाढे स्फूर्ति। कार्य करण्याची।।’ या पंक्तीतील तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
सृष्टीतील खालील घटक वसंतऋतूच्या आगमनाने कसे सजले, ते स्पष्ट करा.
| घटक | त्यांचे सजणे |
| (१) लिंबोणी | |
| (२) नागफणी | |
| (३) घाणेरी | |
| (४) पळसफुले |
सृष्टीचे सौंदर्य कायम राहण्यासाठी तुम्हांला सुचतील असे उपाय लिहा.
कवयित्रीला असे का म्हणावेसे वाटते? ते लिहा.
पावसाच्या सरी कोसळाव्यात, कारण...
‘मातीत माती व्हावी एक, पुसून टाकीत भेदाभेद’ या काव्यपंक्तीतील सामाजिक आशय स्पष्ट करा.
खालील ओळीतील अधोरेखित संकल्पना स्पष्ट करा.
काकरात बिजवाई जस हासरं चांदनं
या कवितेत आलेले वऱ्हाडी बोलीतील शब्द शोधा व त्यांना प्रमाणभाषेतील शब्द लिहा.
| वऱ्हाडी शब्द | प्रमाणभाषेतील शब्द |
‘काटा पायात रुतते लाल रगत सांडते हिर्व सपन फुलते’, या ओळीचा संदर्भ स्पष्ट करा.
