Advertisements
Advertisements
Question
आपल्या देशात शांतता निर्माण व्हावी यासाठी ‘पुन्हा एकदा’ काय व्हावे असे तुम्हांस वाटते, ते स्वतःच्या शब्दांत सविस्तर लिहा.
Advertisements
Solution
आपल्या देशात अद्यापही अज्ञान, गरिबी आणि अंधश्रद्धेचे सावट आहे. यामुळे जातीयता आणि धार्मिक भेदभाव कधी कधी तीव्र स्वरूपात दिसून येतात, ज्यामुळे समाजातील शांतता भंग पावते. या समस्येवर प्रभावी उपाय म्हणजे संपूर्ण भारतात मूल्यशिक्षणाचा व्यापक प्रसार करणे आवश्यक आहे. शिक्षणाच्या प्रकाशाने स्वार्थाचा अंधकार दूर होईल. तसेच, देशभर शांतता टिकवण्यासाठी प्रत्येकाने सर्वधर्म समभावाची भावना अंगीकारली पाहिजे. राष्ट्रीय एकात्मता दृढ झाल्यासच धार्मिक भेद मिटतील आणि भारत पुन्हा एकदा संपूर्ण जगाला शांततेचा संदेश देऊ शकेल.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
तक्ता पूर्ण करा.
| अ.क्र. | वाट बघणारा | कोणाची वाट बघतो | वाट बघण्याचे कारण |
| (१) | चकोर | चंद्रकिरण हेच त्याचे जीवन | |
| (२) | माहेरचे बोलावणे येणे | ||
| (३) | भुकेलेले बाळ | ||
| (४) | पांडुरंगाची |
योग्य अर्थ शोधा.
आस लागणे म्हणजे ______.
योग्य अर्थ शोधा.
वाटुली म्हणजे ______.
चकोराच्या दृष्टान्तातून संत तुकाराम काय सिद्ध करू इच्छितात, ते तुमच्या शब्दांत लिहा.
चौकटी पूर्ण करा.

‘तुका झालासे कळस। भजन करा सावकाश।।’ या ओळीचा भावार्थ स्पष्ट करा.
संतांचे कार्य समाजाला नेहमीच मार्गदर्शक ठरते, याविषयी तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.
चूक की बरोबर ते लिहा.
व्यायाम सर्वांकरता उपयुक्त असतो.
शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.
आरोग्य देणारी -
शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.
विरोध करण्याची क्षमता असलेली शक्ती -
व्यायाम न करण्याचे तोटे लिहून आकृती पूर्ण करा.

कारण लिहा.
कवयित्रीच्या मते दाही दिशांना रंग उधळले, कारण .............
सृष्टीतील खालील घटक वसंतऋतूच्या आगमनाने कसे सजले, ते स्पष्ट करा.
| घटक | त्यांचे सजणे |
| (१) लिंबोणी | |
| (२) नागफणी | |
| (३) घाणेरी | |
| (४) पळसफुले |
‘सांबर लाल कळ्यांनी लखडून उभे स्वागता पाणंदीवरी’, या ओळीचा संदर्भ स्पष्ट करा.
‘उजाड उघडे माळरानही गाऊ लागले वसंतगान’ या ओळीतील तुम्हांला कळलेले अर्थसौंदर्य स्पष्ट करा.
कवयित्रीला असे का म्हणावेसे वाटते? ते लिहा.
पावसाच्या सरी कोसळाव्यात, कारण...
कवयित्रीला असे का म्हणावेसे वाटते? ते लिहा.
भुलावी तहान विसरावी भूक, कारण......
खालील प्रतिके व त्यांचा अर्थ यांच्या जोड्या लावा.
| ‘अ’ गट | ‘ब’ गट |
| (१) वीज रक्तात भिनावी | (अ) सर्वत्र भारत भूमी चमकावी. |
| (२) मातीत माती एक व्हावी | (आ) समाजातील भेदभाव नष्ट व्हावे. |
| (३) नवनिर्माणाची चाहूल लागावी | (इ) मातीने भेदभाव विसरावा. |
| (४) पुसून टाकीत भेदभाव | (ई) माणसांत उत्साह निर्माण व्हावा. |
| (५) उजळावी भूमी दिगंतात | (उ) नवनवीन गोष्टीची निर्मिती करण्याची इच्छा व्हावी. |
खालील ओळीतील अधोरेखित संकल्पना स्पष्ट करा.
काकरात बिजवाई जस हासरं चांदनं
‘काटा पायात रुतते लाल रगत सांडते हिर्व सपन फुलते’, या ओळीचा संदर्भ स्पष्ट करा.
