Advertisements
Advertisements
Question
आपल्या देशात शांतता निर्माण व्हावी यासाठी ‘पुन्हा एकदा’ काय व्हावे असे तुम्हांस वाटते, ते स्वतःच्या शब्दांत सविस्तर लिहा.
Advertisements
Solution
आपल्या देशात अद्यापही अज्ञान, गरिबी आणि अंधश्रद्धेचे सावट आहे. यामुळे जातीयता आणि धार्मिक भेदभाव कधी कधी तीव्र स्वरूपात दिसून येतात, ज्यामुळे समाजातील शांतता भंग पावते. या समस्येवर प्रभावी उपाय म्हणजे संपूर्ण भारतात मूल्यशिक्षणाचा व्यापक प्रसार करणे आवश्यक आहे. शिक्षणाच्या प्रकाशाने स्वार्थाचा अंधकार दूर होईल. तसेच, देशभर शांतता टिकवण्यासाठी प्रत्येकाने सर्वधर्म समभावाची भावना अंगीकारली पाहिजे. राष्ट्रीय एकात्मता दृढ झाल्यासच धार्मिक भेद मिटतील आणि भारत पुन्हा एकदा संपूर्ण जगाला शांततेचा संदेश देऊ शकेल.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
योग्य अर्थ शोधा.
आस लागणे म्हणजे ______.
संत तुकारामांनी पांडुरंगाच्या भेटीबाबत दिलेल्या दृष्टान्तातील तुम्हांला आवडलेला दृष्टान्त स्पष्ट करा.
चकोराच्या दृष्टान्तातून संत तुकाराम काय सिद्ध करू इच्छितात, ते तुमच्या शब्दांत लिहा.
चौकटी पूर्ण करा.

‘ज्ञानदेवें रचिला पाया। उभारिले देवालया।।’ या ओळीचा अर्थ स्पष्ट करा.
व्यायामाने जडत्व वाढते.
व्यायामाने स्नायू अशक्त होतात.
व्यायामाने प्रतिकारशक्ती वाढते.
शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.
आरोग्य देणारी -
शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.
स्वतःची कामे स्वतः करणारा -
व्यायामाचे महत्त्व तुमच्या शब्दांत लिहा.
‘आरोग्यम् धनसंपदा’ या उक्तीतील विचाराचा विस्तार करा.
‘व्यायामे अंगी वाढे स्फूर्ति। कार्य करण्याची।।’ या पंक्तीतील तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
कारण लिहा.
जगातील सर्व फुले मनात झुरू लागली, कारण .............
खालील आकृतिबंध पूर्ण करा.

कवयित्रीला असे का म्हणावेसे वाटते? ते लिहा.
भुलावी तहान विसरावी भूक, कारण......
‘मातीत माती व्हावी एक, पुसून टाकीत भेदाभेद’ या काव्यपंक्तीतील सामाजिक आशय स्पष्ट करा.
खालील ओळीतील अधोरेखित संकल्पना स्पष्ट करा.
काकरात बिजवाई जस हासरं चांदनं
या कवितेत आलेले वऱ्हाडी बोलीतील शब्द शोधा व त्यांना प्रमाणभाषेतील शब्द लिहा.
| वऱ्हाडी शब्द | प्रमाणभाषेतील शब्द |
