English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 9th Standard

‘सांबर लाल कळ्यांनी लखडून उभे स्वागता पाणंदीवरी’, या ओळीचा संदर्भ स्पष्ट करा. - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

Question

‘सांबर लाल कळ्यांनी लखडून उभे स्वागता पाणंदीवरी’, या ओळीचा संदर्भ स्पष्ट करा.

Long Answer
Advertisements

Solution

वरील ओळी प्रसिद्ध कवयित्री ललिता गादगे यांच्या 'उजाड उघडे माळरानही' या कवितेतील आहेत. या कवितेत वसंताच्या आगमनाने सृष्टीच्या साैंदर्यात झालेल्या मनमोहक बदलांचे वर्णन केले आहे.

वसंत ऋतूच्या येण्याने झाडांना नवीन पालवी फुटली आहे. मोरपिसासारख्या मुलायम, कोवळ्या पानांनी बहरलेला पिंपळ वाऱ्यामुळे सळसळत आहे. पाणंदीवर म्हणजे शेतातून जाणाऱ्या चिंचोळ्या वाटेवर लाल कळ्यांनी बहरलेले सांबर वृक्ष स्वागताला सज्ज आहेत असा अर्थ येथे व्यक्त होतो. वसंताच्या येण्याने बहरलेल्या सांबर वृक्षाचे चित्रमय वर्णन कवयित्री येथे करते.

shaalaa.com
पद्य (9th Standard)
  Is there an error in this question or solution?
Chapter 9: उजाड उघडे माळरानही - स्वाध्याय [Page 36]

APPEARS IN

Balbharati Marathi Aksharbharati [English] Standard 9 Maharashtra State Board
Chapter 9 उजाड उघडे माळरानही
स्वाध्याय | Q ४. (१) | Page 36

RELATED QUESTIONS

तक्ता पूर्ण करा.

अ.क्र. वाट बघणारा कोणाची वाट बघतो वाट बघण्याचे कारण
(१) चकोर   चंद्रकिरण हेच त्याचे जीवन
(२)   माहेरचे बोलावणे येणे  
(३) भुकेलेले बाळ    
(४)   पांडुरंगाची  

चकोराच्या दृष्टान्तातून संत तुकाराम काय सिद्ध करू इच्छितात, ते तुमच्या शब्दांत लिहा.


चौकटी पूर्ण करा.


‘तुका झालासे कळस। भजन करा सावकाश।।’ या ओळीचा भावार्थ स्पष्ट करा.


व्यायामाने जडत्व वाढते.


व्यायामाने स्नायू अशक्त होतात.


व्यायामाने प्रतिकारशक्ती वाढते.


शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.

स्वतःची कामे स्वतः करणारा - 


व्यायाम न करण्याचे तोटे लिहून आकृती पूर्ण करा.


व्यायामाचे महत्त्व तुमच्या शब्दांत लिहा.


‘आरोग्यम् धनसंपदा’ या उक्तीतील विचाराचा विस्तार करा.


‘व्यायामे अंगी वाढे स्फूर्ति। कार्य करण्याची।।’ या पंक्तीतील तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.


पृथ्वीचे रूप खालील बाबतींत स्पष्ट करा.


कवयित्रीला असे का म्हणावेसे वाटते? ते लिहा.

पावसाच्या सरी कोसळाव्यात, कारण...


कवयित्रीला असे का म्हणावेसे वाटते? ते लिहा.

भुलावी तहान विसरावी भूक, कारण......


खालील घटनाचे कवयित्रीला अपेक्षित परिणाम लिहा.

गोष्टी परिणाम
वारा घुमणे  

‘मातीत माती व्हावी एक, पुसून टाकीत भेदाभेद’ या काव्यपंक्तीतील सामाजिक आशय स्पष्ट करा.


'पुन्हा एकदा' या कवितेचा तुम्हांला समजलेला भावार्थ स्पष्ट करा.


कवितेच्या आधारे खालील तक्ता पूर्ण करा.

कवितेचा विषय कवितेतील पात्र कवितेतील तुम्हांला सर्वांत आवडलेले प्रतिक कवितेतील नैसर्गिक घटना
       

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×