Advertisements
Advertisements
Question
चकोराच्या दृष्टान्तातून संत तुकाराम काय सिद्ध करू इच्छितात, ते तुमच्या शब्दांत लिहा.
Advertisements
Solution
‘भेटीलागी जीवा’ या अभंगात संत तुकाराम आपली विठ्ठलभेटीची ओढ व्यक्त करतात. यासाठी ते चंद्रकिरणांकरता आसुसलेल्या चकोराचा दृष्टांत देतात.
चकोर पौर्णिमेच्या चंद्राची खूप वाट पाहतो. जणू पौर्णिमेचे चंद्रकिरण हेच त्याचे जीवन असते, त्याला चंद्रप्रकाश आपल्या रोमारोमांत भरून घेण्यासाठी महिनाभर वाट पाहावी लागते, तसेच विठ्ठल माऊलीचे दर्शन व्हावे यासाठी तुकाराम महाराजदेखील रात्रंदिवस वाट पाहत आहेत. अशाप्रकारे, चकोराच्या दृष्टांतातून संत तुकाराम आपली प्रभुदर्शनाची व्याकुळता व्यक्त करतात.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
चौकटी पूर्ण करा.

‘तुका झालासे कळस। भजन करा सावकाश।।’ या ओळीचा भावार्थ स्पष्ट करा.
संतांचे कार्य समाजाला नेहमीच मार्गदर्शक ठरते, याविषयी तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.
कंसातील उत्तरांच्या आधाराने संकल्पना स्पष्ट करा.
(परिसर प्रचाराने व्यापक केला, वैभवापर्यंत पोहोचवला, वारकरी संप्रदायाची स्थापना, संप्रदायाला गुरुकृपेने बळकट केले.)
| वारकरी संप्रदायरूपी इमारतीशी संबंधित संकल्पनाचा अर्थ स्पष्ट करा. | पाया रचणे | |
| आवार रचणे | ||
| खांब होणे | ||
| कळस चढवणे |
चूक की बरोबर ते लिहा.
व्यायामाने स्नायू अशक्त होतात.
चूक की बरोबर ते लिहा.
व्यायामाने प्रतिकारशक्ती वाढते.
‘व्यायामे अंगी वाढे स्फूर्ति। कार्य करण्याची।।’ या पंक्तीतील तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
पृथ्वीचे रूप खालील बाबतींत स्पष्ट करा.

सृष्टीतील खालील घटक वसंतऋतूच्या आगमनाने कसे सजले, ते स्पष्ट करा.
| घटक | त्यांचे सजणे |
| (१) लिंबोणी | |
| (२) नागफणी | |
| (३) घाणेरी | |
| (४) पळसफुले |
‘उजाड उघडे माळरानही गाऊ लागले वसंतगान’ या ओळीतील तुम्हांला कळलेले अर्थसौंदर्य स्पष्ट करा.
कवयित्रीला असे का म्हणावेसे वाटते? ते लिहा.
पावसाच्या सरी कोसळाव्यात, कारण...
कवयित्रीला असे का म्हणावेसे वाटते? ते लिहा.
भुलावी तहान विसरावी भूक, कारण......
खालील घटनाचे कवयित्रीला अपेक्षित परिणाम लिहा.
| गोष्टी | परिणाम |
| वीज चमकणे |
खालील घटनाचे कवयित्रीला अपेक्षित परिणाम लिहा.
| गोष्टी | परिणाम |
| वारा घुमणे |
खालील ओळीतील अधोरेखित संकल्पना स्पष्ट करा.
काया ढेकलात डोया हिर्व सपन पाहेते
कवितेच्या आधारे खालील तक्ता पूर्ण करा.
| कवितेचा विषय | कवितेतील पात्र | कवितेतील तुम्हांला सर्वांत आवडलेले प्रतिक | कवितेतील नैसर्गिक घटना |
‘काटा पायात रुतते लाल रगत सांडते हिर्व सपन फुलते’, या ओळीचा संदर्भ स्पष्ट करा.
