Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील विषयांवर निबंध लेखन करा.
कल्पनाप्रधान निबंध
सूर्य मावळला नाही तर...
खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.
सूर्य मावळला नाही तर ...
Advertisements
उत्तर
सूर्य मावळला नाही तर...
खरचं सूर्य मावळला नाही तर... तर दिवसानंतर रात्रीचे आगमन कधी होणारच नाही, पर्यायाने साऱ्या सृष्टीला आराम देणारी, थोडासा विसावा देणारी रात्र जीवनातून नाहीशी होईल. माणसाला दिवसभर क्षण करून रात्री सुखाची झोप मिळणार नाही. लहान मुलांना आपलासा वाटणारा चांदोमामा आकाशात दिसणारच नाही. विविध लखलखत्या चांदण्यांनी आकाश सजणार नाही. जीवन अगदीच निरस, कंटाळवाणे होईल.
तसेच, सतत उष्णता आणि प्रकाश मिळाल्यामुळे वातावरणातील तापमान प्रचंड वाढेल. पाण्याचे बाष्पीभवन होऊन पाण्याची कमतरता निर्माण होईल. झाडे सतत प्रकाशात राहिल्यामुळे त्यांच्या नैसर्गिक वाढीवरही परिणाम होईल. शेतीवर व पर्यायाने अन्नउत्पादनावर संकट येईल. सतत प्रकाश राहिल्यामुळे जंगलातील व रात्री सक्रिय होणाऱ्या प्राण्यांना धोका निर्माण होईल. काही प्राणी अंधारात राहूनच शिकार करतात. त्यांचे अस्तित्व धोक्यात येईल. समुद्र आणि नद्या यांवरही मोठा परिणाम होईल, कारण रात्रीचे थंड वातावरण मिळाले नाही तर पाण्याचे तापमान सतत वाढत राहील.
मानव जीवनावरही या बदलांचा मोठा परिणाम होईल. आपले दैनंदिन जीवन विस्कळीत होईल. लोकांना काम, विश्रांती आणि झोप यामधील ताळमेळ साधता येणार नाही. याचा परिणाम मानसिक तणाव आणि आजारांमध्ये वाढ होण्यात होईल.
संपूर्ण निसर्ग एक संतुलित प्रणालीवर चालतो. दिवस आणि रात्र हेच जीवनाचे खरे चक्र आहे. जर सूर्य मावळलाच नाही, तर निसर्गातील समतोल बिघडेल आणि पृथ्वीवरील जीवन अस्तित्वात राहणे कठीण होईल. त्यामुळे, निसर्गाच्या या चक्राचा आपण आदर करावा आणि पृथ्वीवरील पर्यावरण टिकवण्यासाठी आपले योगदान दिले पाहिजे.
संबंधित प्रश्न
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
वर्णनात्मक निबंध
पहाटेचे सौंदर्य.
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
व्यक्तिचित्रणात्मक निबंध
माझा आवडता कलावंत.
नमुना कृती:

दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.

'युग संगणकाचे' या विषयावर खालील मुद्दयांच्या आधारे तुमचे विचार लिहा.
काळाची गरज – महत्त्व – फायदे/तोटे – सदुपयोग.
खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा

दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा

दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा.

दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा

दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा

खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.

खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.

खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.

दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.


खालील प्रसंगी तुम्ही उपस्थित होता अशी कल्पना करून त्या प्रसंगाचे लेखन करा.
खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:
माझे आवडते शिक्षक
खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:
मी शाळेची घंटा बोलतेय
खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:
सूर्य उगवला नाही तर ........
खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:
आजच्या स्त्रीचे समाजातील स्थान
| सूहृद मंडळ, नाशिक. - आयोजित - बालकुमार चित्रकला स्पर्धा - पारितोषिक वितरण समारंभ |
|
| दि. - 10 डिसेंबर | वेळ - सकाळी 10.00 |
| प्रमुख पाहुणे - मा. रजनी गुप्ते सूहृद मंडळ, नाशिक. |
|
वरील समारंभ प्रसंगी तुम्ही तुमच्या मित्राचे/मैत्रिणीचे कौतुक करण्यासाठी उपस्थित होता अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.
|
केल्याने देशाटन महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागातर्फे ‘गिर्यारोहण कॅम्प’ विशेष ‘गौरव’ सोहळा |
![]() |
वरील प्रसंगी तुम्ही साकेत किंवा सानिका आहात अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.
‘लॉटरीत मला एक लाख रुपये मिळाले तर!’ या विषयावर खालील मुद्दयांच्या आधारे तुमचे विचार लिहा.
‘तिकीट एक रुपयाचं, पण बक्षीस मात्र लाखाचं – पैसेचा नियोजन – पैसेचा महत्व – सदुपयोग.
‘दुःखच नसते तर!’ या विषयावर खालील मुद्द्यांच्या आधारे तुमचे विचार लिहा.
जगी सर्वसुखी असा कोण – सुख आणि दु:ख हे नाण्याच्या दोन बाजू – दु:ख़ नसते तर सुखाचे महत्त्वच नसते कळले – सुख आणि दुःख हे जीवनाचे दोन चक्र।
‘विज्ञान शाप की वरदान?’ या विषयावर खालील मुद्द्यांच्या आधारे तुमचे विचार लिहा:
विज्ञान काळाची गरज - याचे महत्त्व - याचे फायदे/तोटे - विज्ञानाचा सदुपयोग
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
महात्मा फुले-एक थोर समाजसुधारक
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
अंधश्रद्धांचे थैमान
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
मी रेडिओ बोलतोय
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
पक्षीप्रेमी डॉ. सलीम अली
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
हुंडा-एक सामाजिक समस्या
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
परीक्षाच नसत्या तर
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
आरोग्य हीच संपत्ती
‘अकस्मात पडलेला पाऊस’ या विषयावर खालील मुद्दे विचारात घेऊन लेखन करा.

‘प्रदूषण - एक समस्या’ या विषयावर तुमचे विचार लिहा.
खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.
मी अनुभवलेला पाऊस
खालील मुद्द्यांच्या आधारे तुम्ही भेट दिलेल्या प्रेक्षणीय स्थळाचे वर्णन करा.

‘जलप्रदूषण - समस्या व उपाय’ या विषयावर तुमचे विचार लिहा.
|
साधना विद्यालय, धुळे |
वरील प्रसंगी तुम्ही विद्यार्थी या नात्याने उपस्थित होतात अशी कल्पना करू प्रसंगलेखन करा.

