Advertisements
Advertisements
प्रश्न
चौकटीत दिलेल्या घटकाचे आत्मकथन लिहा.

Advertisements
उत्तर
पुस्तकाचे आत्मकथन
मी पुस्तक बोलतोय, मला पुस्तक असण्याचा खूप अभिमान वाटतो. मी तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त असलेले एक पुस्तक आहे. मी केवळ कागदांचा गठ्ठा नसून माझ्यासारख्या असलेल्या समरूपता आणि माझ्यामध्ये सामावलेल्या कित्तेक माहितीचा, ज्ञानाचा संग्रह आहे. पुस्तकांचे विविध प्रकार आहेत. माझ्या पुस्तकांमध्ये कथा, कादंबरी, कविता, आत्मकथा, विज्ञान, धर्म, शिक्षण आणि विचारांचे विभाजन केले आहे.
माझ्यामध्ये लिहिलेल्या प्रत्येक पानांवर भावना व्यक्त करण्यासाठी वापरले जाणारे लेखशब्द आणि दृष्टिकोण आहेत. मी पुस्तक एकमेव असा मार्ग आहे ज्याच्या त्यांच्यापासून दूर असणाऱ्या लोकांना भावभावना व्यक्त करण्यासाठी वापरतात. माझ्यामध्ये लिहिलेले ज्ञान हे मर्यादित आहे. जे एखाद्या सामान्य व्यक्तीला यशाच्या शिखरापर्यंत पोहचण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असतो. परंतु आजचे लोक ते विसरत चालले आहेत. मोबाईल आणि कॉम्प्युटर मधून मिळणारी माहिती ही क्षणिक आहे. पुस्तक वाचून मिळवलेले ज्ञान कायमस्वरूपी त्यांच्या लक्षात राहते.
शेवटी सांगायचे एवढेच की, पुस्तकाचा दर्जा हा मनुष्याच्या जीवनात कधीही कमी व्हायला नको. तुम्ही कितीही प्रगती केली तरी पुस्तके तुमच्या जीवनामध्ये असायलाच पाहिजेत.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
वैचारिक निबंध
तंत्रज्ञानाची किमया.
दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.

खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा

दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा.

खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.

खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.

दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.


खालील प्रसंगी तुम्ही उपस्थित होता अशी कल्पना करून त्या प्रसंगाचे लेखन करा.

वरील घटक तुमच्याशी बोलतो आहे अशी कल्पना करा व त्या घटकाचे आत्मवृत्त लिहा.
खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:
मी पाहिलेला अविस्मरणीय सामना
| सूहृद मंडळ, नाशिक. - आयोजित - बालकुमार चित्रकला स्पर्धा - पारितोषिक वितरण समारंभ |
|
| दि. - 10 डिसेंबर | वेळ - सकाळी 10.00 |
| प्रमुख पाहुणे - मा. रजनी गुप्ते सूहृद मंडळ, नाशिक. |
|
वरील समारंभ प्रसंगी तुम्ही तुमच्या मित्राचे/मैत्रिणीचे कौतुक करण्यासाठी उपस्थित होता अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.
‘पर्यावरण जतन - काळाची गरज’, या विषयावर तुमचे विचार लिहा.
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा:

‘वर्तमानपत्रे बंद झाली तर!’ या विषयावर खालील मुद्द्यांच्या आधारे तुमचे विचार लिहा:
काळाची गरज - याचे महत्त्व - याचे फायदे/तोटे - समाजात याचा सदुपयोग
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
कल्पनाप्रधान निबंध
पेट्रोल संपले तर
‘मानवी जीवनातील पाण्याचे महत्त्व’, या विषयावर तुमचे विचार लिहा.
‘अकस्मात पडलेला पाऊस’ या विषयावर खालील मुद्दे विचारात घेऊन लेखन करा.

‘प्रदूषण - एक समस्या’ या विषयावर तुमचे विचार लिहा.
खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.
मी अनुभवलेला पाऊस
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.

