Advertisements
Advertisements
प्रश्न
|
अश्वमेध सभागृह – दिव्यांग मुलांनी तयार केलेल्या – – कलात्मक वस्तूंचे प्रदर्शन – दि. 15 डिसेंबर, वेळ - स. 10 ते रा. 8 प्रमुख पाहुणे - श्रीमती कला परांजपे 35 दिव्यांग व्यक्तींनी तयार केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती पाहण्याची संधी. |
वरील प्रदर्शन पाहण्यासाठी तुम्ही गेला होतात, अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.
Advertisements
उत्तर
मी पाहिलेले प्रदर्शन
प्रदर्शनाला भेट देणे मला फार आवडते मग ते कुठलेही प्रदर्शन असो मी ते बघायला जातो. काही दिवसांपूर्वी अश्वमेध सभागृहात एक कलात्मक वस्तूंचे प्रदर्शन आयोजित केले होते. हे प्रदर्शन 15 डिसेंबरला होतं आणि वेळ सकाळी १० ते रात्री ८ होती. या प्रदर्शनाची खासबात ही होती कि या सर्व कलात्मक वस्तू दिव्यांग मुलांनी तयार केलेल्या होत्या. तिथे मी माझ्या मित्रांसोबत भेट द्यायला गेलो.
प्रदर्शनाचे प्रमुख पाहुणे श्रीमती कला परांजपे ह्या होत्या. त्यानी आपल्या भाषणाने त्या मुलांना प्रोत्साहित केलं. प्रदर्शन खूप भव्य होतंच पण फार सुंदर आणि आकर्षित पण होतं. यात टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनवलेल्या होत्या. कागदी पिशवी, मातीच्या खेळणी व भांडी, कागदी कंदील, लाकडाची बैलगाडी, अजून खूप काही.
या सर्व वस्तू 35 दिव्यांग व्यक्तींनी तयार केलेल्या होत्या. विशेतः म्हणजे भांडीवरील नक्षीकाम खूपच आकर्षित होते. सर्वेच वस्तू खूप छान बनवलेल्या होत्या. इथे सर्व वयोगटातील लोक आले होते. लहान मुलांपासून ते वृद्धापर्यंत सर्वजण प्रदर्शनाचा आनंद लुटत होते.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा

खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा.

खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.

खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.

खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.

खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:
मी पाहिलेला अविस्मरणीय सामना
खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:
माझे आवडते शिक्षक
खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:
मी शाळेची घंटा बोलतेय
|
केल्याने देशाटन महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागातर्फे ‘गिर्यारोहण कॅम्प’ विशेष ‘गौरव’ सोहळा |
![]() |
वरील प्रसंगी तुम्ही साकेत किंवा सानिका आहात अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.
दिलेल्या मुद्दयांच्या आधारे घटकाचे आत्मकथन लिहा.
विषय: रविवारची सुट्टी नसती तर ........!

‘दुःखच नसते तर!’ या विषयावर खालील मुद्द्यांच्या आधारे तुमचे विचार लिहा.
जगी सर्वसुखी असा कोण – सुख आणि दु:ख हे नाण्याच्या दोन बाजू – दु:ख़ नसते तर सुखाचे महत्त्वच नसते कळले – सुख आणि दुःख हे जीवनाचे दोन चक्र।
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा:

‘विज्ञान शाप की वरदान?’ या विषयावर खालील मुद्द्यांच्या आधारे तुमचे विचार लिहा:
विज्ञान काळाची गरज - याचे महत्त्व - याचे फायदे/तोटे - विज्ञानाचा सदुपयोग
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
महात्मा फुले-एक थोर समाजसुधारक
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
मी रेडिओ बोलतोय
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
वर्णनात्मक निबंध
आमची अविस्मरणीय सहल
खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.
मी फळा बोलतोय
मी पक्षी झाले तर.....
चौकटीतील मुद्द्यांच्या आधारे कल्पना करून आत्मकथनवर लेखन करा.

|
साधना विद्यालय, धुळे |
वरील प्रसंगी तुम्ही विद्यार्थी या नात्याने उपस्थित होतात अशी कल्पना करू प्रसंगलेखन करा.

