Advertisements
Advertisements
Question
चौकटीत दिलेल्या घटकाचे आत्मकथन लिहा.

Advertisements
Solution
पुस्तकाचे आत्मकथन
मी पुस्तक बोलतोय, मला पुस्तक असण्याचा खूप अभिमान वाटतो. मी तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त असलेले एक पुस्तक आहे. मी केवळ कागदांचा गठ्ठा नसून माझ्यासारख्या असलेल्या समरूपता आणि माझ्यामध्ये सामावलेल्या कित्तेक माहितीचा, ज्ञानाचा संग्रह आहे. पुस्तकांचे विविध प्रकार आहेत. माझ्या पुस्तकांमध्ये कथा, कादंबरी, कविता, आत्मकथा, विज्ञान, धर्म, शिक्षण आणि विचारांचे विभाजन केले आहे.
माझ्यामध्ये लिहिलेल्या प्रत्येक पानांवर भावना व्यक्त करण्यासाठी वापरले जाणारे लेखशब्द आणि दृष्टिकोण आहेत. मी पुस्तक एकमेव असा मार्ग आहे ज्याच्या त्यांच्यापासून दूर असणाऱ्या लोकांना भावभावना व्यक्त करण्यासाठी वापरतात. माझ्यामध्ये लिहिलेले ज्ञान हे मर्यादित आहे. जे एखाद्या सामान्य व्यक्तीला यशाच्या शिखरापर्यंत पोहचण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असतो. परंतु आजचे लोक ते विसरत चालले आहेत. मोबाईल आणि कॉम्प्युटर मधून मिळणारी माहिती ही क्षणिक आहे. पुस्तक वाचून मिळवलेले ज्ञान कायमस्वरूपी त्यांच्या लक्षात राहते.
शेवटी सांगायचे एवढेच की, पुस्तकाचा दर्जा हा मनुष्याच्या जीवनात कधीही कमी व्हायला नको. तुम्ही कितीही प्रगती केली तरी पुस्तके तुमच्या जीवनामध्ये असायलाच पाहिजेत.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
वर्णनात्मक निबंध
पहाटेचे सौंदर्य.
खालील विषयांवर निबंध लेखन करा.
कल्पनाप्रधान निबंध
सूर्य मावळला नाही तर...
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा

दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा

खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.

|
आदर्श विद्यालय, कोल्हापूर दि. 27 फेब्रुवारी, सं. 10 वाजता
विविधरंगी कार्यक्रमांची मेजवानी. |
वरील सोहळ्यास तुम्ही उपस्थित होतात अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.

वरील घटक तुमच्याशी बोलतो आहे अशी कल्पना करा व त्या घटकाचे आत्मवृत्त लिहा.
खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:
मी पाहिलेला अविस्मरणीय सामना
‘लॉटरीत मला एक लाख रुपये मिळाले तर!’ या विषयावर खालील मुद्दयांच्या आधारे तुमचे विचार लिहा.
‘तिकीट एक रुपयाचं, पण बक्षीस मात्र लाखाचं – पैसेचा नियोजन – पैसेचा महत्व – सदुपयोग.
खालील मुद्द्यांच्या आधारे दिवाळीच्या सुट्टीत आपल्या गावी एक आठवडाचा तुम्ही घेतलेला अनुभव तुमच्या शब्दांत लिहा.

‘दुःखच नसते तर!’ या विषयावर खालील मुद्द्यांच्या आधारे तुमचे विचार लिहा.
जगी सर्वसुखी असा कोण – सुख आणि दु:ख हे नाण्याच्या दोन बाजू – दु:ख़ नसते तर सुखाचे महत्त्वच नसते कळले – सुख आणि दुःख हे जीवनाचे दोन चक्र।
‘विज्ञान शाप की वरदान?’ या विषयावर खालील मुद्द्यांच्या आधारे तुमचे विचार लिहा:
विज्ञान काळाची गरज - याचे महत्त्व - याचे फायदे/तोटे - विज्ञानाचा सदुपयोग
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
खेळांचे जीवनातील स्थान
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
पक्षीप्रेमी डॉ. सलीम अली
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
स्त्री-पुरुष समानता: स्वप्न व वास्तव!
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
परीक्षाच नसत्या तर
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
वैचारिक निबंध
वाचते होऊया.
मी पक्षी झाले तर.....
चौकटीतील मुद्द्यांच्या आधारे कल्पना करून आत्मकथनवर लेखन करा.

‘जलप्रदूषण - समस्या व उपाय’ या विषयावर तुमचे विचार लिहा.
