Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
वैचारिक निबंध
वाचते होऊया.
Advertisements
उत्तर
वाचते होऊया
माणसाला घडवण्याकरता दोन गोष्टी महत्तपूर्ण ठरतात. पहिली गोष्ट म्हणजे त्याच्या जीवनात त्याला लाभलेली उत्कृष्ट माणसं आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे वाचन. पुस्तक वाचनामुळे माणसाचे ज्ञान तर वृध्दींगत होतेच पण त्याचबरोबर त्याचे भाषेवरील प्रभूत्व सुध्दा वाढते. पुस्तकांच्या अवांतर वाचनामुळे माणसाचे आचारविचार उच्च पातळीवर पोहचतात. वाचनामुळे शब्द संपत्ती वाढते. संभाषण कौशल्य विकसित होते. वाचन माणसाचे निखळ मनोरंजन करते. यामुळेच अनेकजण आपल्याला 'वाचाल तर वाचाल' असा सल्ला देतात.
सर्वसामान्यपणे आपण जर विचार केला तर वाचन हे आपल्यासाठी खूप मोठी ताकद आहे. वाचनामुळे आपल्या जीवन बुद्धी क्षमतेत मोठ्या प्रमाणावर वाढ होते आणि बौद्धिक क्षमता वाढल्यामुळे आपल्या बुद्धीचा विकास मोठ्या प्रमाणावर ही होत राहतो. आपण लेखक, कवी, कवयित्री यांचे लेख वाचतो. कविता वाचतो. त्याच्या माध्यमातून आपण मोठ्या प्रमाणावर ती काहीतरी वाचनाच्या माध्यमातून आपण ज्ञान आत्मसात करत असतो आणि जे तत्त्वज्ञान आत्मसात केल्यामुळे आपल्या बुद्धीला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे चालना मिळते.
वाचनाने प्रगल्भ विचारांची समृद्धी तर प्रत्येकांमध्ये येतेच शिवाय नवनव्या विचारांची निर्मिती करण्याची आणि या विचारांना प्रवाही ठेवण्याची शक्तीही या वाचनातूनच मिळते. वाचनातून नवनवे विचार मनामध्ये सुचतात आणि लेखणीतून ते हळूवारपणे कागदावर उतरवले जातात. म्हणूनच, वाचनाला लेखनाची प्रेरणा म्हटले जाते. वाचन विविध कल्पना करण्याची ताकद वाढवते, सृजनशक्तीला वाव देते, प्रतिभाशक्ती जागृत करते आणि दुसऱ्याचे सुख-दु:ख जाणणारे संवेदनशील आणि प्रामाणिक मनही निर्माण करते.
संबंधित प्रश्न
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
वर्णनात्मक निबंध
पहाटेचे सौंदर्य.
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
आत्मवृत्तात्मक निबंध
मी सह्याद्री बोलतोय
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
वैचारिक निबंध
तंत्रज्ञानाची किमया.
खालील मुद्दयांच्या आधारे पावसाळ्यातील एका दिवसाचा तुम्ही घेतलेला अनुभव तुमच्या शब्दांत लिहा.

खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा

खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा.

खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा

दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा

दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.

खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:
मी शाळेची घंटा बोलतेय
| सूहृद मंडळ, नाशिक. - आयोजित - बालकुमार चित्रकला स्पर्धा - पारितोषिक वितरण समारंभ |
|
| दि. - 10 डिसेंबर | वेळ - सकाळी 10.00 |
| प्रमुख पाहुणे - मा. रजनी गुप्ते सूहृद मंडळ, नाशिक. |
|
वरील समारंभ प्रसंगी तुम्ही तुमच्या मित्राचे/मैत्रिणीचे कौतुक करण्यासाठी उपस्थित होता अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.
दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.

‘पर्यावरण जतन - काळाची गरज’, या विषयावर तुमचे विचार लिहा.
खालील मुद्द्यांच्या आधारे दिवाळीच्या सुट्टीत आपल्या गावी एक आठवडाचा तुम्ही घेतलेला अनुभव तुमच्या शब्दांत लिहा.

‘दुःखच नसते तर!’ या विषयावर खालील मुद्द्यांच्या आधारे तुमचे विचार लिहा.
जगी सर्वसुखी असा कोण – सुख आणि दु:ख हे नाण्याच्या दोन बाजू – दु:ख़ नसते तर सुखाचे महत्त्वच नसते कळले – सुख आणि दुःख हे जीवनाचे दोन चक्र।
‘विज्ञान शाप की वरदान?’ या विषयावर खालील मुद्द्यांच्या आधारे तुमचे विचार लिहा:
विज्ञान काळाची गरज - याचे महत्त्व - याचे फायदे/तोटे - विज्ञानाचा सदुपयोग
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
खेळांचे जीवनातील स्थान
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
महात्मा फुले-एक थोर समाजसुधारक
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
मी रेडिओ बोलतोय
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
गप्पा मारण्याचे व्यसन
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
समुद्रकिनाऱ्यावरील संध्याकाळ
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
फॅशनचे वेड
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
हुंडा-एक सामाजिक समस्या
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
सैनिकाचे मनोगत
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
आरोग्य हीच संपत्ती
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
लोकशाही आणि निवडणुका
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
वर्णनात्मक निबंध
आमची अविस्मरणीय सहल
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
कल्पनाप्रधान निबंध
पेट्रोल संपले तर
चौकटीत दिलेल्या घटकाचे आत्मकथन लिहा.

‘अकस्मात पडलेला पाऊस’ या विषयावर खालील मुद्दे विचारात घेऊन लेखन करा.

‘प्रदूषण - एक समस्या’ या विषयावर तुमचे विचार लिहा.
खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.
मी अनुभवलेला पाऊस
वर्गातील बाक तुमच्याशी बोलतोय अशी कल्पना करून त्याचे आत्मकथन लिहा.
मी पक्षी झाले तर.....
चौकटीतील मुद्द्यांच्या आधारे कल्पना करून आत्मकथनवर लेखन करा.

क्रीडांगण बोलू लागले तर...... या विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.

वरील कार्यक्रमास तुम्ही विद्यार्थी म्हणून उपस्थित होतात, अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.

