Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
वैचारिक निबंध
तंत्रज्ञानाची किमया.
Advertisements
उत्तर
तंत्रज्ञानाची किमया
आज आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करतो. तंत्रज्ञानाने आपल्या जीवनाला एक नवीनच दिशा दिली आहे. काही दिवसाचे किंवा काही तासाचे काम आपण तंत्रज्ञानाच्या मदतीने काही सेकंदामध्ये पूर्ण करू शकतो. आज आपण घर बसल्या ज्ञान प्राप्त करू शकतो घरी बसूनच बँकेची देवाण-घेवाण सुद्धा करू शकतो.
आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारे तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. तंत्रज्ञानाचे बरेचसे फायदे आहेत. तंत्रज्ञानाशिवाय आपले जीवन पूर्णच होऊ शकत नाही. घर कामा पासून ते मोठ्या उद्योगांत पर्यंत तंत्रज्ञान हे आश्चर्यकारक काम करते. तंत्रज्ञानाने शिक्षण क्षेत्र, आरोग्य क्षेत्र, मनोरंजन, पर्यटन या सर्वच क्षेत्रांमध्ये आपले महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आरोग्य हे असे क्षेत्र आहे ज्यामध्ये मनुष्याला जीवनदान दिले जाते. परंतु व्याज आरोग्य क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाने सर्वात जास्त महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तंत्रज्ञानामुळे आज विविध आजारांवर उपचार करणे शक्य झाले आहे जे पूर्वी अशक्य होते. तंत्रज्ञानामुळे नवीन नवीन मशिनरी उदयास आल्या त्याच्या साहाय्याने ऑपरेशन करणे सोपे झाले. तंत्रज्ञानाने आरोग्य व्यवस्था सुरळीत केली.
तंत्रज्ञानाने शिक्षण क्षेत्रामध्ये देखील आपली किमया दाखवून दिली आहे. तंत्रज्ञानामुळे शिक्षणाचे क्षेत्र खूप विकसित झाले आहे. आज आपण घरी बसून मोबाईलवर कुठलाही कोर्स सहज रित्या करू शकतो. आज प्रत्येकासाठी तांत्रिक क्षेत्र खूप महत्त्वाचे आहे. खेड्यापाड्यातील लोक घर बसल्या मोबाईल च्या मदतीने कम्प्युटर च्या मदतीने शिक्षण प्राप्त करू लागले आहेत.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
वर्णनात्मक निबंध
पहाटेचे सौंदर्य.
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
व्यक्तिचित्रणात्मक निबंध
माझा आवडता कलावंत.
नमुना कृती:

खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा.

खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा

खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा

दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा

दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा.

खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.

दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.

‘निसर्ग माझा गुरु’ या विषयावर तुमचे विचार मांडा.
खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:
मी पाहिलेला अविस्मरणीय सामना
खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:
माझे आवडते शिक्षक
खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:
मी शाळेची घंटा बोलतेय
खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:
सूर्य उगवला नाही तर ........
दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.

‘पर्यावरण जतन - काळाची गरज’, या विषयावर तुमचे विचार लिहा.
|
केल्याने देशाटन महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागातर्फे ‘गिर्यारोहण कॅम्प’ विशेष ‘गौरव’ सोहळा |
![]() |
वरील प्रसंगी तुम्ही साकेत किंवा सानिका आहात अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.
‘वर्तमानपत्रे बंद झाली तर!’ या विषयावर खालील मुद्द्यांच्या आधारे तुमचे विचार लिहा:
काळाची गरज - याचे महत्त्व - याचे फायदे/तोटे - समाजात याचा सदुपयोग
‘विज्ञान शाप की वरदान?’ या विषयावर खालील मुद्द्यांच्या आधारे तुमचे विचार लिहा:
विज्ञान काळाची गरज - याचे महत्त्व - याचे फायदे/तोटे - विज्ञानाचा सदुपयोग
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
अंधश्रद्धांचे थैमान
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
गप्पा मारण्याचे व्यसन
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
पक्षीप्रेमी डॉ. सलीम अली
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
फाटक्या पुस्तकाचे मनोगत
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
स्त्री-पुरुष समानता: स्वप्न व वास्तव!
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
सैनिकाचे मनोगत
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
आरोग्य हीच संपत्ती
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
लोकशाही आणि निवडणुका
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
कल्पनाप्रधान निबंध
पेट्रोल संपले तर
‘मानवी जीवनातील पाण्याचे महत्त्व’, या विषयावर तुमचे विचार लिहा.
|
अश्वमेध सभागृह – दिव्यांग मुलांनी तयार केलेल्या – – कलात्मक वस्तूंचे प्रदर्शन – दि. 15 डिसेंबर, वेळ - स. 10 ते रा. 8 प्रमुख पाहुणे - श्रीमती कला परांजपे 35 दिव्यांग व्यक्तींनी तयार केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती पाहण्याची संधी. |
वरील प्रदर्शन पाहण्यासाठी तुम्ही गेला होतात, अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.
‘प्रदूषण - एक समस्या’ या विषयावर तुमचे विचार लिहा.
मी पक्षी झाले तर.....
चौकटीतील मुद्द्यांच्या आधारे कल्पना करून आत्मकथनवर लेखन करा.

खालीलपैकी विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा :
'निसर्ग माझा सखा'
'मी समुद्र बोलतोय' या विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.
क्रीडांगण बोलू लागले तर...... या विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.
“मी माझ्या देशाचा नागरिक'' या विषयावर खालील मुद्दे विचारात घेऊन लेखन करा.
मुद्दे: जबाबदार नागरिक - हक्क व कर्तव्ये यांची जाणीव - देशाच्या सदयस्थितीचे ज्ञान - स्वतःचे वागणे - देशप्रेम व राष्ट्रीयत्व यांची जाणीव.
वरील मुद्दे केवळ मार्गदर्शक आहेत.

