मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी वाणिज्य (इंग्रजी माध्यम) इयत्ता १२ वी

खालील विषयांवर निबंधलेखन करा. वर्णनात्मक निबंध पहाटेचे सौंदर्य. आमची अविस्मरणीय सहल - Marathi

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील विषयांवर निबंधलेखन करा.

वर्णनात्मक निबंध

पहाटेचे सौंदर्य.

लेखन कौशल्य
Advertisements

उत्तर

पहाटेचे सौंदर्य

पहाट आपल्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर एक नवीन दिवसाची नवीन स्वप्नांची नवीन ध्येयाची नवीन योजनांची आणि नवीन आयुष्याची नवीन आनंदाची नवीन पर्वाची सौंदर्य घेऊन आलेली असते. अश्याच एका सुंदर पहाटेच्या सौंदर्याचा अनुभव मी घेतला.

वातावरण खूप छान होते. आजुबाजुला अनेकजण उत्साहात व्यायाम करत होते. आरोग्याबाबत जागरूक लोक, जवळपास सर्व वयोगटातील लोक मॉर्निंग वॉक करताना मला पहायला मिळाले. वाटेत लागलेल्या मैदानावर मुले पळण्याचा व्यायाम करीत होती. त्यांच्याकडे पाहून आपणही रोज रोज असे व्यायामाला यायचे हे मनातल्या मनात ठरवले. पहाटेचा तो गार मंद वारा मला अनुभवता आला. मी अनेक कवितांमध्ये पहाटेच केलेलं सुंदर वर्णन वाचले होते परंतु आज ते स्वतः समोर पहायला मिळत होते. निसर्गाची नवनवीन रूपे मी पाहिली. इथून पुढे पहाटे लवकर उठून पहाटेचे सौंदर्य अनुभवायचे मी ठरवले. मनाला वेगळीच प्रसन्नता येत होती. हा अनुभव माझ्यासाठी नवा होता. अंधाराचे जाळे फिटू लागले होते. हळूहळू सूर्य नारायण वर येऊ लागला. आता रस्ते नीट दिसू लागले होते.

सकाळी झाडांवर पक्षी किलबिलाट करताना पाहून मन आतून प्रसन्न होते. बहरलेली शेतं बघून जणू स्वर्गच अनुभवल्यासारखं वाटले. आजूबाजूचा हिरवागार निसर्ग आणि हळू हळू वर येणारा सूर्य हे दृश्य खूपच छान वाटत होते. हे रम्य दृश्य मला अनोखं होतं. निसर्गात केवढे सौंदर्य दडले आहे हे मी माझ्या डोळ्यांनी पाहत होतो. रस्त्यावर जास्त रहदारी पहायला मिळत न्हवती. काही लोक आळस झटकत व्यायाम करत होती. वातावरण शांत आणि प्रसन्न वाटत होते. ताजी हवा माझ्या शरीरातील सर्व आळस काढून टाकत होती. शेजारच्या देवळामधे काकड आरती चालू होती. काही चहाची दुकाने उघडली होती. वातावरण थोडे थंड असल्यामुळे लोकांनी कानटोपी, स्वेटर घातले होते. गरम गरम चहा घेत माणसं ताजीतवानी होत होती. तिथेच छान छान भक्तिगीते ऐकू येत होती. त्यामुळे खूप प्रसन्न वाटत होते.

shaalaa.com
निबंध लेखन
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 5.02: लेखन : निबंधलेखन - कृती [पृष्ठ १३५]

APPEARS IN

बालभारती Marathi Yuvakbharati [English] Standard 12 Maharashtra State Board
पाठ 5.02 लेखन : निबंधलेखन
कृती | Q 1 | पृष्ठ १३५

संबंधित प्रश्‍न

खालील विषयांवर निबंध लेखन करा.

कल्पनाप्रधान निबंध

सूर्य मावळला नाही तर...


पारितोषिकप्राप्त मित्राच्या आनंदात सहभागी होण्यासाठी तुम्ही शालेय वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमास उपस्थित राहिला होतात, अशी कल्पना करा व त्या प्रसंगाचे लेखन करा.


नमुना कृती:


खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा


खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा


खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा.


दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा.


दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा


खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.


खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.


‘निसर्ग माझा गुरु’ या विषयावर तुमचे विचार मांडा.


खालील प्रसंगी तुम्ही उपस्थित होता अशी कल्पना करून त्या प्रसंगाचे लेखन करा.


वरील घटक तुमच्याशी बोलतो आहे अशी कल्पना करा व त्या घटकाचे आत्मवृत्त लिहा.


खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:

मी पाहिलेला अविस्मरणीय सामना


खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:

माझे आवडते शिक्षक


खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:

मी शाळेची घंटा बोलतेय


खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:

आजच्या स्त्रीचे समाजातील स्थान


सूहृद मंडळ, नाशिक.
- आयोजित -
बालकुमार चित्रकला स्पर्धा - पारितोषिक वितरण समारंभ
दि. - 10 डिसेंबर वेळ - सकाळी 10.00
प्रमुख पाहुणे - मा. रजनी गुप्ते
सूहृद मंडळ, नाशिक.

वरील समारंभ प्रसंगी तुम्ही तुमच्या मित्राचे/मैत्रिणीचे कौतुक करण्यासाठी उपस्थित होता अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.


दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.


केल्याने देशाटन

महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागातर्फे

‘गिर्यारोहण कॅम्प’

विशेष ‘गौरव’ सोहळा

वरील प्रसंगी तुम्ही साकेत किंवा सानिका आहात अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.


‘लॉटरीत मला एक लाख रुपये मिळाले तर!’ या विषयावर खालील मुद्दयांच्या आधारे तुमचे विचार लिहा.

‘तिकीट एक रुपयाचं, पण बक्षीस मात्र लाखाचं – पैसेचा नियोजन – पैसेचा महत्व – सदुपयोग.


दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.


‘दुःखच नसते तर!’ या विषयावर खालील मुद्द्यांच्या आधारे तुमचे विचार लिहा.

जगी सर्वसुखी असा कोण – सुख आणि दु:ख हे नाण्याच्या दोन बाजू – दु:ख़ नसते तर सुखाचे महत्त्वच नसते कळले – सुख आणि दुःख हे जीवनाचे दोन चक्र।


खालील मुद्द्यांच्या आधारे समुद्रकिनाऱ्यातील एका दिवसाचा तुम्ही घेतलेला अनुभव तुमच्या शब्दांत लिहा.


खालील मुद्द्यांच्या आधारे महापुरात अडकलेल्याच्या एका दिवसाचा तुम्ही घेतलेला अनुभव तुमच्या शब्दांत लिहा:


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

महात्मा फुले-एक थोर समाजसुधारक


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

अंधश्रद्धांचे थैमान


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

मी रेडिओ बोलतोय


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

समुद्रकिनाऱ्यावरील संध्याकाळ


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

फाटक्या पुस्तकाचे मनोगत


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

हुंडा-एक सामाजिक समस्या


खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.

लोकशाही आणि निवडणुका


खालील विषयांवर निबंधलेखन करा.

वर्णनात्मक निबंध

आमची अविस्मरणीय सहल


चौकटीत दिलेल्या घटकाचे आत्मकथन लिहा.


‘अकस्मात पडलेला पाऊस’ या विषयावर खालील मुद्दे विचारात घेऊन लेखन करा.


खालीलपैकी विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा :

'निसर्ग माझा सखा' 


वरील कार्यक्रमास तुम्ही विद्यार्थी म्हणून उपस्थित होतात, अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.


‘जलप्रदूषण - समस्या व उपाय’ या विषयावर तुमचे विचार लिहा.


साधना विद्यालय, धुळे
इयत्ता दहावी - शुभेच्छा समारंभ 
दि. ४ फेब्रुवारी, स. १० वाजता 
अध्यक्ष - श्री. रमाकांत धुमाळ
प्रमुख पाहणे - श्री. अजय साठे

वरील प्रसंगी तुम्ही विद्यार्थी या नात्याने उपस्थित होतात अशी कल्पना करू प्रसंगलेखन करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×