Advertisements
Advertisements
Question
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
वैचारिक निबंध
तंत्रज्ञानाची किमया.
Advertisements
Solution
तंत्रज्ञानाची किमया
आज आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करतो. तंत्रज्ञानाने आपल्या जीवनाला एक नवीनच दिशा दिली आहे. काही दिवसाचे किंवा काही तासाचे काम आपण तंत्रज्ञानाच्या मदतीने काही सेकंदामध्ये पूर्ण करू शकतो. आज आपण घर बसल्या ज्ञान प्राप्त करू शकतो घरी बसूनच बँकेची देवाण-घेवाण सुद्धा करू शकतो.
आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारे तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. तंत्रज्ञानाचे बरेचसे फायदे आहेत. तंत्रज्ञानाशिवाय आपले जीवन पूर्णच होऊ शकत नाही. घर कामा पासून ते मोठ्या उद्योगांत पर्यंत तंत्रज्ञान हे आश्चर्यकारक काम करते. तंत्रज्ञानाने शिक्षण क्षेत्र, आरोग्य क्षेत्र, मनोरंजन, पर्यटन या सर्वच क्षेत्रांमध्ये आपले महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आरोग्य हे असे क्षेत्र आहे ज्यामध्ये मनुष्याला जीवनदान दिले जाते. परंतु व्याज आरोग्य क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाने सर्वात जास्त महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तंत्रज्ञानामुळे आज विविध आजारांवर उपचार करणे शक्य झाले आहे जे पूर्वी अशक्य होते. तंत्रज्ञानामुळे नवीन नवीन मशिनरी उदयास आल्या त्याच्या साहाय्याने ऑपरेशन करणे सोपे झाले. तंत्रज्ञानाने आरोग्य व्यवस्था सुरळीत केली.
तंत्रज्ञानाने शिक्षण क्षेत्रामध्ये देखील आपली किमया दाखवून दिली आहे. तंत्रज्ञानामुळे शिक्षणाचे क्षेत्र खूप विकसित झाले आहे. आज आपण घरी बसून मोबाईलवर कुठलाही कोर्स सहज रित्या करू शकतो. आज प्रत्येकासाठी तांत्रिक क्षेत्र खूप महत्त्वाचे आहे. खेड्यापाड्यातील लोक घर बसल्या मोबाईल च्या मदतीने कम्प्युटर च्या मदतीने शिक्षण प्राप्त करू लागले आहेत.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
आत्मवृत्तात्मक निबंध
मी सह्याद्री बोलतोय
नमुना कृती.

नमुना कृती:

'युग संगणकाचे' या विषयावर खालील मुद्दयांच्या आधारे तुमचे विचार लिहा.
काळाची गरज – महत्त्व – फायदे/तोटे – सदुपयोग.
खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा.

खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा

खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा

दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा

दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा

दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा

खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.

खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.

खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.

|
आदर्श विद्यालय, कोल्हापूर दि. 27 फेब्रुवारी, सं. 10 वाजता
विविधरंगी कार्यक्रमांची मेजवानी. |
वरील सोहळ्यास तुम्ही उपस्थित होतात अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.
दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.

‘निसर्ग माझा गुरु’ या विषयावर तुमचे विचार मांडा.
खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:
आजच्या स्त्रीचे समाजातील स्थान
दिलेल्या मुद्दयांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.

‘पर्यावरण जतन - काळाची गरज’, या विषयावर तुमचे विचार लिहा.
खालील मुद्द्यांच्या आधारे दिवाळीच्या सुट्टीत आपल्या गावी एक आठवडाचा तुम्ही घेतलेला अनुभव तुमच्या शब्दांत लिहा.

दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा:

‘वर्तमानपत्रे बंद झाली तर!’ या विषयावर खालील मुद्द्यांच्या आधारे तुमचे विचार लिहा:
काळाची गरज - याचे महत्त्व - याचे फायदे/तोटे - समाजात याचा सदुपयोग
खालील मुद्द्यांच्या आधारे महापुरात अडकलेल्याच्या एका दिवसाचा तुम्ही घेतलेला अनुभव तुमच्या शब्दांत लिहा:

‘विज्ञान शाप की वरदान?’ या विषयावर खालील मुद्द्यांच्या आधारे तुमचे विचार लिहा:
विज्ञान काळाची गरज - याचे महत्त्व - याचे फायदे/तोटे - विज्ञानाचा सदुपयोग
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
समुद्रकिनाऱ्यावरील संध्याकाळ
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
पक्षीप्रेमी डॉ. सलीम अली
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
हुंडा-एक सामाजिक समस्या
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
लोकशाही आणि निवडणुका
खालील विषयांवर निबंधलेखन करा.
कल्पनाप्रधान निबंध
पेट्रोल संपले तर
चौकटीत दिलेल्या घटकाचे आत्मकथन लिहा.

|
अश्वमेध सभागृह – दिव्यांग मुलांनी तयार केलेल्या – – कलात्मक वस्तूंचे प्रदर्शन – दि. 15 डिसेंबर, वेळ - स. 10 ते रा. 8 प्रमुख पाहुणे - श्रीमती कला परांजपे 35 दिव्यांग व्यक्तींनी तयार केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती पाहण्याची संधी. |
वरील प्रदर्शन पाहण्यासाठी तुम्ही गेला होतात, अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.
खालील मुद्द्यांच्या आधारे तुम्ही भेट दिलेल्या प्रेक्षणीय स्थळाचे वर्णन करा.

मी पक्षी झाले तर.....
चौकटीतील मुद्द्यांच्या आधारे कल्पना करून आत्मकथनवर लेखन करा.

खालीलपैकी विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा :
'निसर्ग माझा सखा'
'मी समुद्र बोलतोय' या विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.
“मी माझ्या देशाचा नागरिक'' या विषयावर खालील मुद्दे विचारात घेऊन लेखन करा.
मुद्दे: जबाबदार नागरिक - हक्क व कर्तव्ये यांची जाणीव - देशाच्या सदयस्थितीचे ज्ञान - स्वतःचे वागणे - देशप्रेम व राष्ट्रीयत्व यांची जाणीव.
वरील मुद्दे केवळ मार्गदर्शक आहेत.
‘जलप्रदूषण - समस्या व उपाय’ या विषयावर तुमचे विचार लिहा.
|
साधना विद्यालय, धुळे |
वरील प्रसंगी तुम्ही विद्यार्थी या नात्याने उपस्थित होतात अशी कल्पना करू प्रसंगलेखन करा.
