Advertisements
Advertisements
Question
तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.
अप्पाजींनी ताजी कोबी कलिंग देशाकडे कशी पाठवली?
Advertisements
Solution
कलिंगच्या राजाला कोबी पाठवण्यासाठी अप्पाजींनी एका बैलगाडीत माती भरून त्यात कोबीच्या बिया पेरण्यास सांगितले. ही बैलगाडी कलिंग राज्याकडे रवाना केली गेली. गाडीवान प्रवासामध्ये रोज कोबीच्या रोपांना पाणी घालत होता. कलिंग राज्यात बैलगाडीने पोहोचेपर्यंत तीन महिने लागत. या तीन महिन्यांत कोबी तयार होऊन कलिंगच्या राजाला ती तयार ताजी कोबी मिळाली. अशा प्रकारे, अप्पाजींच्या चतुराईमुळे ताजी कोबी कलिंग देशाकडे पाठवली गेली.
RELATED QUESTIONS
का ते लिहा.
मुलांना गहिवरून आले.
खालील शब्दासारखे दोन-दोन शब्द लिहा.
भुरभुर -
सुगरण पक्ष्याप्रमाणे तुमच्यात जर चिकाटी असेल, तर कोणकोणती कामे तुम्ही चांगली करू शकाल ते सांगा.
खालील वाक्य कोण, कोणास व का म्हणाले ते लिहा.
‘‘मला ती पुस्तके वाचायला आवडतील!’’
असे का घडले? ते लिहा.
गुरुजींनी भीमरावच्या डोक्यावरून हात फिरवला.
तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.
लेखिकेने नदीचे वर्णन कसे केले आहे?
कोण, कोणास व केव्हा म्हणाले ते लिहा.
‘‘कासवदादा, चला ना माझ्याबरोबर.’’
एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.
कलिंगचा राजा संतुष्ट का झाला?
सांगा पाहू.
| शर्टाच्या खिशावर रुबाबात बसतो, काहीही लिहिण्यासाठी माझ्याशिवाय पर्याय नसतो. |
घोटभर, मैलभर, तासभर, कणभर, चमचाभर हे शब्द वापरून वाक्ये लिहा.
