Advertisements
Advertisements
Question
पाणी टंचाईमुळे तुम्हांला पाणी दुरून आणायचे आहे. कमी श्रमात ते आणण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न कराल?
Advertisements
Solution
- मी दुरून पाणी आणण्यासाठी छोट्या झाकणबंद डब्याचा किंवा झाकणी लावलेल्या कळशीचा वापर करेन. जेणेकरून सूर्याच्या उष्णतेने आतील पाण्याची वाफ होऊन ते कमी होणार नाही किंवा येता जाताना पाणी खाली सांडून वाया जाणार नाही.
- मी ढकलगाडीचा वापर करेन. पाण्याच्या बादल्या ढकलगाडीवर ठेवून ती ढकलत घरापर्यंत आणेन.
RELATED QUESTIONS
का ते लिहा.
मुलाचे मन आनंदाने थुईथुई नाचू लागले.
सुगरण पक्ष्याप्रमाणे तुमच्यात जर चिकाटी असेल, तर कोणकोणती कामे तुम्ही चांगली करू शकाल ते सांगा.
'उद्यानात भेटलेला विद्यार्थी' या पाठातील खालील घटना योग्य क्रमाने लिहा.
(अ) गुरुजी व भीमराव यांच्यात गट्टी जमली.
(आ) गुरुजींनी विद्यार्थ्याकडे फारसे लक्ष दिले नाही.
(इ) त्या विद्यार्थ्यानेदेखील गुरुजींकडे बघितले.
(ई) डॉ. आंबेडकरांनी स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहिली.
(उ) गुरुजींनी भीमरावला वाचन कसे करावे याविषयी माहिती दिली.
(ऊ) गुरुजी मुलाजवळ आले.
झाडे, शेते हिरवीगार कशामुळे झाली होती?
कुंदाला नदीवर कोणते दृश्य दिसले?
खालील खेळ खेळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू/गोष्टी लिहा.
संगीतखुर्ची -
बाबांनी दूरध्वनीवरून बोलणे का पसंत केले नाही?
तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.
अप्पाजींनी ताजी कोबी कलिंग देशाकडे कशी पाठवली?
तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.
अप्पाजींच्या मते उत्तम माणूस कोणता?
तक्रार व वनचर यांच्या माध्यमातून जोड्या पूर्ण करा.
| तक्रार | वनचर |
| (१) मोबाइलच्या आवाजाची भीती | चिमणी |
| (२) प्लॅस्टिक सेवनाने पोटदुखी | ______ |
| (३) ______ | मासोळी |
| (४) वारूळ, शेत नष्ट | ______ |
