Advertisements
Advertisements
Question
तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.
अप्पाजींच्या मते उत्तम माणूस कोणता?
Advertisements
Solution
अप्पाजींच्या मते, जो माणूस अफवा ऐकल्यानंतर दुसऱ्या कानाने ती सोडून देत नाही किंवा लगेच ती दुसऱ्याला सांगत नाही, तर प्रथम तिच्या खरेखोटेपणाची खात्री करून घेतो. आपण काय ऐकले ते पुरावा असल्याशिवाय कोणाला सांगत नाही, तो माणूस उत्तम होय.
RELATED QUESTIONS
खालील शब्दासारखे दोन-दोन शब्द लिहा.
खडखड -
उद्यानात गुरुजींचे कोणाकडे लक्ष गेले?
गुरुजींना उद्यानात वाचन करत बसलेल्या विद्यार्थ्याची विचारपूस करावी असे का वाटले?
तुमच्या मित्राला/मैत्रिणीला पोहण्याच्या स्पर्धेत राज्यातून प्रथम क्रमांक प्राप्त झाला. त्याचे/तिचे अभिनंदन करणारा संदेश खालील चौकटीत लिहा.
‘अपयश ही यशाची पहिली पायरी आहे.’ यासारखी दोन वाक्ये खालील चौकटीत लिहा.
चार-पाच ओळींत वर्णन करा.
घोडमासा
खालील वस्तूपासून तुमच्या घरी कोणकोणते पदार्थ तयार केले जातात. याविषयी आपापसांत गप्पा मारा.

एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.
उत्कृष्ट दर्जाची मूर्ती कोणती?
एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.
कलिंगचा राजा संतुष्ट का झाला?
दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.
चिमणीला कोणता त्रास होतो?
