English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 6th Standard

तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा. अप्पाजींच्या मते उत्तम माणूस कोणता?

Advertisements
Advertisements

Question

तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.

अप्पाजींच्या मते उत्तम माणूस कोणता?

Short Answer
Advertisements

Solution

अप्पाजींच्या मते, जो माणूस अफवा ऐकल्यानंतर दुसऱ्या कानाने ती सोडून देत नाही किंवा लगेच ती दुसऱ्याला सांगत नाही, तर प्रथम तिच्या खरेखोटेपणाची खात्री करून घेतो. आपण काय ऐकले ते पुरावा असल्याशिवाय कोणाला सांगत नाही, तो माणूस उत्तम होय.

shaalaa.com
गद्य (6th Standard)
  Is there an error in this question or solution?
Chapter 14: अप्पाजींचे चातुर्य - स्वाध्याय [Page 41]

APPEARS IN

Balbharati Marathi Sulabhbharati Standard 6 Maharashtra State Board
Chapter 14 अप्पाजींचे चातुर्य
स्वाध्याय | Q २. (ई) | Page 41
Balbharati Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 6 Maharashtra State Board
Chapter 14 अप्पाजींचे चातुर्य
स्वाध्याय | Q २. (ई) | Page 27

RELATED QUESTIONS

तुम्ही एखादे चांगले काम केले आहे, त्या प्रसंगाचे अनुभवलेखन करा.


तुम्ही सुगरण पक्ष्याचे घरटे पाहिले आहे का? त्याचा आकार तुम्हांला कसा वाटला? त्याचे वर्णन करा.


खालील वाक्य कोण, कोणास व का म्हणाले ते लिहा.

‘‘मला ती पुस्तके वाचायला आवडतील!’’


कुंदाला नदीवर कोणते दृश्य दिसले?


खालील खेळ खेळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू/गोष्टी लिहा.

कबड्डी -


एका शब्दात उत्तरे लिहा.

वैष्णवीला पत्र लिहिणारे -


गणित विषय वैष्णवीचा लाडका होण्यासाठी बाबांनी कोणते उपाय सुचवले आहेत?



कोण, कोणास व केव्हा म्हणाले ते लिहा.

‘‘समुद्र, समुद्र म्हणतात तो आला की!’’


पाणी टंचाईमुळे तुम्हांला पाणी दुरून आणायचे आहे. कमी श्रमात ते आणण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न कराल?


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×