मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ६ वी

तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा. अप्पाजींच्या मते उत्तम माणूस कोणता?

Advertisements
Advertisements

प्रश्न

तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.

अप्पाजींच्या मते उत्तम माणूस कोणता?

लघु उत्तर
Advertisements

उत्तर

अप्पाजींच्या मते, जो माणूस अफवा ऐकल्यानंतर दुसऱ्या कानाने ती सोडून देत नाही किंवा लगेच ती दुसऱ्याला सांगत नाही, तर प्रथम तिच्या खरेखोटेपणाची खात्री करून घेतो. आपण काय ऐकले ते पुरावा असल्याशिवाय कोणाला सांगत नाही, तो माणूस उत्तम होय.

shaalaa.com
गद्य (6th Standard)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 14: अप्पाजींचे चातुर्य - स्वाध्याय [पृष्ठ ४१]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati Standard 6 Maharashtra State Board
पाठ 14 अप्पाजींचे चातुर्य
स्वाध्याय | Q २. (ई) | पृष्ठ ४१
बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 6 Maharashtra State Board
पाठ 14 अप्पाजींचे चातुर्य
स्वाध्याय | Q २. (ई) | पृष्ठ २७

संबंधित प्रश्‍न

डॉ. आंबेडकरांनी कोणता नावलौकिक मिळवला?


खालील वाक्य कोण, कोणास व का म्हणाले ते लिहा.

‘‘बाळ तुझं नाव काय?’’


कुंदाचे अभिनंदन करणारा कोणता संदेश तुम्ही भ्रमणध्वनीवरून पाठवाल ते खालील चौकाेनात लिहा.


एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.

मिनू मासोळी कुठे राहायची?


‘इवलीशी’ यासारखे आणखी शब्द लिहा.


शंख-शिंपल्यांपासून शोभेच्या वस्तू बनवा.


‘मोठी आई’ साठी पाठात वापरले गेलेले शब्द शोधा व लिहा.


खालील वस्तूपासून तुमच्या घरी कोणकोणते पदार्थ तयार केले जातात. याविषयी आपापसांत गप्पा मारा.


तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.

अप्पाजींनी ताजी कोबी कलिंग देशाकडे कशी पाठवली?


पाणी टंचाईमुळे तुम्हांला पाणी दुरून आणायचे आहे. कमी श्रमात ते आणण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न कराल?


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×