Advertisements
Advertisements
प्रश्न
तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.
अप्पाजींच्या मते उत्तम माणूस कोणता?
Advertisements
उत्तर
अप्पाजींच्या मते, जो माणूस अफवा ऐकल्यानंतर दुसऱ्या कानाने ती सोडून देत नाही किंवा लगेच ती दुसऱ्याला सांगत नाही, तर प्रथम तिच्या खरेखोटेपणाची खात्री करून घेतो. आपण काय ऐकले ते पुरावा असल्याशिवाय कोणाला सांगत नाही, तो माणूस उत्तम होय.
संबंधित प्रश्न
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
नयना सुगरण पक्ष्याबद्दल काय म्हणाली?
तुम्ही सुगरण पक्ष्याचे घरटे पाहिले आहे का? त्याचा आकार तुम्हांला कसा वाटला? त्याचे वर्णन करा.
उद्यानात गुरुजींचे कोणाकडे लक्ष गेले?
खालील वाक्य कोण, कोणास व का म्हणाले ते लिहा.
‘‘चांगली पुस्तके वाचली पाहिजेत.’’
एका शब्दात उत्तरे लिहा.
वैष्णवीसाठी बाबा आणणार असलेला खाऊ -
एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.
मिनूला समुद्र का बघायचा होता?
तुम्ही मिनू मासोळी आहात अशी कल्पना करून समुद्राची माहिती आईला सांगा.
खालील वस्तूपासून तुमच्या घरी कोणकोणते पदार्थ तयार केले जातात. याविषयी आपापसांत गप्पा मारा.

तक्रार व वनचर यांच्या माध्यमातून जोड्या पूर्ण करा.
| तक्रार | वनचर |
| (१) मोबाइलच्या आवाजाची भीती | चिमणी |
| (२) प्लॅस्टिक सेवनाने पोटदुखी | ______ |
| (३) ______ | मासोळी |
| (४) वारूळ, शेत नष्ट | ______ |
घोटभर, मैलभर, तासभर, कणभर, चमचाभर हे शब्द वापरून वाक्ये लिहा.
