Advertisements
Advertisements
प्रश्न
तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.
अप्पाजींच्या मते उत्तम माणूस कोणता?
Advertisements
उत्तर
अप्पाजींच्या मते, जो माणूस अफवा ऐकल्यानंतर दुसऱ्या कानाने ती सोडून देत नाही किंवा लगेच ती दुसऱ्याला सांगत नाही, तर प्रथम तिच्या खरेखोटेपणाची खात्री करून घेतो. आपण काय ऐकले ते पुरावा असल्याशिवाय कोणाला सांगत नाही, तो माणूस उत्तम होय.
संबंधित प्रश्न
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
सुगरण पक्ष्याला कसबी विणकर का म्हटले आहे?
खालील शब्दाचा वाक्यात उपयोग करा.
कसब -
असे का घडले? ते लिहा.
केळूस्कर गुरुजींच्या मनात उद्यानात वाचत बसलेल्या विद्यार्थ्याबाबत कुतूहल निर्माण झाले.
असे का घडले? ते लिहा.
गुरुजी व भीमराव यांच्यात गट्टी जमली.
कुंदा केव्हा पोहायला शिकली होती?
एका शब्दात उत्तरे लिहा.
कठीण गेलेला पेपर -
तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.
लेखिकेने नदीचे वर्णन कसे केले आहे?
जमिनीच्या खाली येणारी पिके व जमिनीच्या वर येणारी पिके यांची माहिती करून घ्या. त्यांची यादी तयार करा.
तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.
अप्पाजींनी ताजी कोबी कलिंग देशाकडे कशी पाठवली?
खालील शब्द वाचा व समजून घ्या.
(अ) चतुर -
(आ) चोरी -
(इ) क्रूर-
(ई) शूर -
(उ) सुंदर -
(ऊ) धीर -
