Advertisements
Advertisements
प्रश्न
तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.
अप्पाजींनी ताजी कोबी कलिंग देशाकडे कशी पाठवली?
Advertisements
उत्तर
कलिंगच्या राजाला कोबी पाठवण्यासाठी अप्पाजींनी एका बैलगाडीत माती भरून त्यात कोबीच्या बिया पेरण्यास सांगितले. ही बैलगाडी कलिंग राज्याकडे रवाना केली गेली. गाडीवान प्रवासामध्ये रोज कोबीच्या रोपांना पाणी घालत होता. कलिंग राज्यात बैलगाडीने पोहोचेपर्यंत तीन महिने लागत. या तीन महिन्यांत कोबी तयार होऊन कलिंगच्या राजाला ती तयार ताजी कोबी मिळाली. अशा प्रकारे, अप्पाजींच्या चतुराईमुळे ताजी कोबी कलिंग देशाकडे पाठवली गेली.
संबंधित प्रश्न
तुमच्या घरातील व्यक्तींबरोबर सुट्टीच्या दिवशी तुम्ही कशी मजा करता ते लिहा.
रझियाच्या आईच्या डोळ्यांतून आनंदाश्रू का आले?
तुम्ही रझियाचे ‘हितचिंतक’ आहात, या नात्याने तिला कोणत्या सूचना द्याल?
कुंदाचे अभिनंदन करणारा कोणता संदेश तुम्ही भ्रमणध्वनीवरून पाठवाल ते खालील चौकाेनात लिहा.
तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.
लेखिकेने नदीचे वर्णन कसे केले आहे?
कारखान्यात धातूपासून कोणकोणत्या वस्तू तयार होतात?
तुम्ही खात असलेल्या अन्नपदार्थांतील कोणकोणत्या वस्तू जमिनीकडून मिळतात, त्यांची यादी बनवा.
खालील पदार्थ कशापासून बनतात ते लिहा.
उदा., साखर-ऊस.
(अ) फुटाणे -
(आ) मनुके -
(इ) भाकरी -
(ई) चपाती -
(उ) वेफर्स -
(ऊ) सॉस -
(ए) सरबत -
(ऐ) चिक्की -
तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.
अप्पाजींच्या मते उत्तम माणूस कोणता?
कोण ते सांगा.
जमिनीवर राहणारे -
