Advertisements
Advertisements
प्रश्न
तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.
अप्पाजींनी ताजी कोबी कलिंग देशाकडे कशी पाठवली?
Advertisements
उत्तर
कलिंगच्या राजाला कोबी पाठवण्यासाठी अप्पाजींनी एका बैलगाडीत माती भरून त्यात कोबीच्या बिया पेरण्यास सांगितले. ही बैलगाडी कलिंग राज्याकडे रवाना केली गेली. गाडीवान प्रवासामध्ये रोज कोबीच्या रोपांना पाणी घालत होता. कलिंग राज्यात बैलगाडीने पोहोचेपर्यंत तीन महिने लागत. या तीन महिन्यांत कोबी तयार होऊन कलिंगच्या राजाला ती तयार ताजी कोबी मिळाली. अशा प्रकारे, अप्पाजींच्या चतुराईमुळे ताजी कोबी कलिंग देशाकडे पाठवली गेली.
संबंधित प्रश्न
खालील शब्दासारखे दोन-दोन शब्द लिहा.
खडखड -
एक-दोन शब्दात उत्तरे लिहा.
सुगरण पक्षी घरटे कुठे बांधतो?
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
सुगरण पक्ष्याचे हे घरटे वादळात शाबूत का राहते?
खालील खेळ खेळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू/गोष्टी लिहा.
क्रिकेट -
खालील खेळ खेळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू/गोष्टी लिहा.
संगीतखुर्ची -
चार-पाच ओळींत वर्णन करा.
घोडमासा
तुम्ही मिनू मासोळी आहात अशी कल्पना करून समुद्राची माहिती आईला सांगा.
तुमच्या मित्राच्या/मैत्रिणीच्या चतुरपणाचे कौतुक झाल्याचा प्रसंग घरी व वर्गात सांगा.
तक्रार व वनचर यांच्या माध्यमातून जोड्या पूर्ण करा.
| तक्रार | वनचर |
| (१) मोबाइलच्या आवाजाची भीती | चिमणी |
| (२) प्लॅस्टिक सेवनाने पोटदुखी | ______ |
| (३) ______ | मासोळी |
| (४) वारूळ, शेत नष्ट | ______ |
दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.
मासोळीने आपली कोणती समस्या मांडली आहे?
