Advertisements
Advertisements
प्रश्न
तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.
अप्पाजींनी ताजी कोबी कलिंग देशाकडे कशी पाठवली?
Advertisements
उत्तर
कलिंगच्या राजाला कोबी पाठवण्यासाठी अप्पाजींनी एका बैलगाडीत माती भरून त्यात कोबीच्या बिया पेरण्यास सांगितले. ही बैलगाडी कलिंग राज्याकडे रवाना केली गेली. गाडीवान प्रवासामध्ये रोज कोबीच्या रोपांना पाणी घालत होता. कलिंग राज्यात बैलगाडीने पोहोचेपर्यंत तीन महिने लागत. या तीन महिन्यांत कोबी तयार होऊन कलिंगच्या राजाला ती तयार ताजी कोबी मिळाली. अशा प्रकारे, अप्पाजींच्या चतुराईमुळे ताजी कोबी कलिंग देशाकडे पाठवली गेली.
संबंधित प्रश्न
खालील शब्दासारखे दोन-दोन शब्द लिहा.
सळसळ -
सुगरण पक्ष्याप्रमाणे तुमच्यात जर चिकाटी असेल, तर कोणकोणती कामे तुम्ही चांगली करू शकाल ते सांगा.
'उद्यानात भेटलेला विद्यार्थी' या पाठातील खालील घटना योग्य क्रमाने लिहा.
(अ) गुरुजी व भीमराव यांच्यात गट्टी जमली.
(आ) गुरुजींनी विद्यार्थ्याकडे फारसे लक्ष दिले नाही.
(इ) त्या विद्यार्थ्यानेदेखील गुरुजींकडे बघितले.
(ई) डॉ. आंबेडकरांनी स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहिली.
(उ) गुरुजींनी भीमरावला वाचन कसे करावे याविषयी माहिती दिली.
(ऊ) गुरुजी मुलाजवळ आले.
कुंदाला नदीवर कोणते दृश्य दिसले?
कुंदाचे अभिनंदन करणारा कोणता संदेश तुम्ही भ्रमणध्वनीवरून पाठवाल ते खालील चौकाेनात लिहा.
गणित विषय वैष्णवीचा लाडका होण्यासाठी बाबांनी कोणते उपाय सुचवले आहेत?
सध्याच्या युगात पत्र पाठवण्याची कोणकोणती साधने उपलब्ध आहेत त्यांची यादी करा.
कारखान्यात धातूपासून कोणकोणत्या वस्तू तयार होतात?
दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.
चिमणीला कोणता त्रास होतो?
खालील चौकटीत काही प्राणी व काही पक्ष्यांची नावे लपलेली आहेत. ते शोधा व त्यांची नावे लिहा. उदा., वटवाघूळ.

