Advertisements
Advertisements
प्रश्न
असे का घडले? ते लिहा.
केळूस्कर गुरुजींच्या मनात उद्यानात वाचत बसलेल्या विद्यार्थ्याबाबत कुतूहल निर्माण झाले.
Advertisements
उत्तर
चर्नी रोड उद्यानात वाचन करत असताना एके दिवशी केळूस्कर गुरुजींच्या लक्षात आले, की थोड्या अंतरावर एक विद्यार्थी पुस्तक वाचत बसला आहे. त्यावेळी त्यांनी या विद्यार्थ्याकडे फारसे लक्ष दिले नाही. दुसऱ्या दिवशी तोच विद्यार्थी पुन्हा पुस्तक वाचताना दिसला त्यामुळे केळूस्कर गुरुजींच्या मनात त्या विद्यार्थ्याबाबत कुतूहल निर्माण झाले.
संबंधित प्रश्न
का ते लिहा.
मुलाने बाळाला मांडीवर घेतले.
वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा.
| अ.क्र | ‘अ’ गट | अ.क्र | ‘ब’ गट |
| (अ) | शाबूत राहणे | (१) | बरोबरी करणे |
| (आ) | वाखाणणे | (२) | टिकून राहणे |
| (इ) | सर येणे | (३) | स्तुती करणे |
खालील शब्दाचा वाक्यात उपयोग करा.
मजबूत -
असे का घडले? ते लिहा.
गुरुजी व भीमराव यांच्यात गट्टी जमली.
एका शब्दात उत्तरे लिहा.
परीक्षेतील गुणांपेक्षा महत्त्वाचे गुण -
कारखान्यात धातूपासून कोणकोणत्या वस्तू तयार होतात?
दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.
चिमणीला कोणता त्रास होतो?
घोटभर, मैलभर, तासभर, कणभर, चमचाभर हे शब्द वापरून वाक्ये लिहा.
कोण ते सांगा.
जंगलात राहणारे -
कोण ते सांगा.
जमीन व पाणी या दोन्ही ठिकाणी राहणारे -
