Advertisements
Advertisements
प्रश्न
असे का घडले? ते लिहा.
केळूस्कर गुरुजींच्या मनात उद्यानात वाचत बसलेल्या विद्यार्थ्याबाबत कुतूहल निर्माण झाले.
Advertisements
उत्तर
चर्नी रोड उद्यानात वाचन करत असताना एके दिवशी केळूस्कर गुरुजींच्या लक्षात आले, की थोड्या अंतरावर एक विद्यार्थी पुस्तक वाचत बसला आहे. त्यावेळी त्यांनी या विद्यार्थ्याकडे फारसे लक्ष दिले नाही. दुसऱ्या दिवशी तोच विद्यार्थी पुन्हा पुस्तक वाचताना दिसला त्यामुळे केळूस्कर गुरुजींच्या मनात त्या विद्यार्थ्याबाबत कुतूहल निर्माण झाले.
संबंधित प्रश्न
का ते लिहा.
मुलांना गहिवरून आले.
‘गाईचे हंबरणे’ तसे खालील पशुपक्ष्यांचे आवाजदर्शक शब्द लिहा.
(अ) बकरी -
(आ) वाघ -
(इ) बेडूक -
(ई) कुत्रा -
(उ) मांजर -
(ऊ) मोर -
खालील शब्दाचा वाक्यात उपयोग करा.
चिकाटी -
पोहण्यामध्ये तरबेज असलेल्या व्यक्तीला ‘जलतरणपटू’ म्हणतात. या प्रकारचे खालील शब्द वाचा व त्यांच्या योग्य जोड्या लावा.
| ‘अ’ गट | ‘ब’ गट |
| (अ) क्रिकेट खेळण्यात पटाईत | (१) वक्ता |
| (आ) धावण्यात पटाईत | (२) क्रिकेटपटू |
| (इ) भाषण करण्यात पटाईत | (३) धावपटू |
गणित विषय वैष्णवीचा लाडका होण्यासाठी बाबांनी कोणते उपाय सुचवले आहेत?
एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.
नदीचे पाणी गढूळ का झाले?
एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.
समुद्राच्या खोलवर अंधार का असतो?
चुना कशापासून तयार करतात?
तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.
अप्पाजींनी ताजी कोबी कलिंग देशाकडे कशी पाठवली?
अप्पाजींसारख्या अनेक चतुर व्यक्ती इतिहासात होऊन गेल्या आहेत. उदा., बिरबल, तेनालीराम. यांच्या गोष्टी मिळवा. वाचा. वर्गात सांगा.
