Advertisements
Advertisements
प्रश्न
असे का घडले? ते लिहा.
केळूस्कर गुरुजींच्या मनात उद्यानात वाचत बसलेल्या विद्यार्थ्याबाबत कुतूहल निर्माण झाले.
Advertisements
उत्तर
चर्नी रोड उद्यानात वाचन करत असताना एके दिवशी केळूस्कर गुरुजींच्या लक्षात आले, की थोड्या अंतरावर एक विद्यार्थी पुस्तक वाचत बसला आहे. त्यावेळी त्यांनी या विद्यार्थ्याकडे फारसे लक्ष दिले नाही. दुसऱ्या दिवशी तोच विद्यार्थी पुन्हा पुस्तक वाचताना दिसला त्यामुळे केळूस्कर गुरुजींच्या मनात त्या विद्यार्थ्याबाबत कुतूहल निर्माण झाले.
संबंधित प्रश्न
वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा.
| अ.क्र | ‘अ’ गट | अ.क्र | ‘ब’ गट |
| (अ) | शाबूत राहणे | (१) | बरोबरी करणे |
| (आ) | वाखाणणे | (२) | टिकून राहणे |
| (इ) | सर येणे | (३) | स्तुती करणे |
खालील वाक्य कोण, कोणास व का म्हणाले ते लिहा.
‘‘चांगली पुस्तके वाचली पाहिजेत.’’
खालील खेळ खेळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू/गोष्टी लिहा.
लगोरी -
बाबांनी दूरध्वनीवरून बोलणे का पसंत केले नाही?
एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.
नदीचे पाणी गढूळ का झाले?
तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.
अप्पाजींनी ताजी कोबी कलिंग देशाकडे कशी पाठवली?
तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.
कलिंगच्या राजाने अप्पाजींची दुसऱ्यांदा कशी परीक्षा घेतली?
सांगा पाहू.
| शर्टाच्या खिशावर रुबाबात बसतो, काहीही लिहिण्यासाठी माझ्याशिवाय पर्याय नसतो. |
दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.
गाईचे डोळे का पाणावले?
कोण ते सांगा.
जमिनीवर राहणारे -
