Advertisements
Advertisements
प्रश्न
दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.
मासोळीने आपली कोणती समस्या मांडली आहे?
Advertisements
उत्तर
तलावातील पाणी विषारी झाल्याने मासोळीच्या जीवाची खूप तगमग होते; तसेच पाणी फार अस्वच्छ असल्याने सर्व जलचरांचे प्राणही तडफडतात अशी समस्या मासोळीने मांडली आहे.
संबंधित प्रश्न
जोड्या जुळवा.
| ‘अ’ गट | ‘ब’ गट |
| (अ) आगगाडी | (१) खुळखुळ |
| (आ) पैंजण | (२) खडखड |
| (इ) घुंगूरमाळा | (३) झुकझुक |
| (ई) बैलगाडी | (४) खळखळ |
| (उ) पाणी | (५) छुमछुम |
सुगरण पक्ष्याप्रमाणे तुमच्यात जर चिकाटी असेल, तर कोणकोणती कामे तुम्ही चांगली करू शकाल ते सांगा.
असे का घडले? ते लिहा.
भीमराव उद्यानात वाचत बसायचे.
खालील शब्द शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या.
(अ) शब्द -
(आ) स्पष्ट -
(इ) बुद्धी -
सांगा पाहू.
| शिस्तीचे धडे उत्तम गडे, कणकण शोधते कधीच न रडे. |
आंतरजालाचा उपयोग करून भारतीय जलतरणपटू यांची माहिती घ्या. प्रत्येक खेळाडूची माहिती चारपाच वाक्यांत लिहा.
"कुंदाचे साहस" पाठ वाचून तुम्हांला कुंदाचे कोणकोणते गुण जाणवले ते लिहा.

एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.
नदीचे पाणी गढूळ का झाले?
शिंपल्यामध्ये मोती कसा तयार होताे? क्रमाने क्रिया लिहा.
सांगा पाहू.
| वेली अन् वनस्पतींनी नटले मी फुलांनी, खेळण्यासाठी मजेत शोधले मला मुलांनी. |
