Advertisements
Advertisements
प्रश्न
दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.
मासोळीने आपली कोणती समस्या मांडली आहे?
Advertisements
उत्तर
तलावातील पाणी विषारी झाल्याने मासोळीच्या जीवाची खूप तगमग होते; तसेच पाणी फार अस्वच्छ असल्याने सर्व जलचरांचे प्राणही तडफडतात अशी समस्या मासोळीने मांडली आहे.
संबंधित प्रश्न
खालील शब्दासारखे दोन-दोन शब्द लिहा.
सळसळ -
खालील शब्दासारखे दोन-दोन शब्द लिहा.
खडखड -
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
सुगरण पक्ष्याला कसबी विणकर का म्हटले आहे?
तुम्हांला या पाठातून काय शिकायला मिळाले ते लिहा.
खालील वाक्य कोण, कोणास व का म्हणाले ते लिहा.
‘‘बाळ तुझं नाव काय?’’
सध्याच्या युगात पत्र पाठवण्याची कोणकोणती साधने उपलब्ध आहेत त्यांची यादी करा.
‘अपयश ही यशाची पहिली पायरी आहे.’ यासारखी दोन वाक्ये खालील चौकटीत लिहा.
शंख-शिंपल्यांपासून शोभेच्या वस्तू बनवा.
कारखान्यात धातूपासून कोणकोणत्या वस्तू तयार होतात?
दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.
चिमणीला कोणता त्रास होतो?
