Advertisements
Advertisements
प्रश्न
दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.
नागोबाची तक्रार कोणती आहे?
Advertisements
उत्तर
नागोबाला राहायला आता ना वारूळ आहे, ना शेत. लोक अंधश्रद्धेपोटी त्याला पकडून लाह्या खाऊ घालतात ही नागोबाची तक्रार आहे.
संबंधित प्रश्न
‘गाईचे हंबरणे’ तसे खालील पशुपक्ष्यांचे आवाजदर्शक शब्द लिहा.
(अ) बकरी -
(आ) वाघ -
(इ) बेडूक -
(ई) कुत्रा -
(उ) मांजर -
(ऊ) मोर -
भारतीय संशोधकांची नावे व त्यांनी लावलेले शोध यांची माहिती घेऊन तक्ता तयार करा. वर्गात लावा.
एक-दोन शब्दात उत्तरे लिहा.
सुगरण पक्षी घरटे कशापासून बनवतो?
डॉ. आंबेडकरांनी कोणता नावलौकिक मिळवला?
असे का घडले? ते लिहा.
गुरुजी व भीमराव यांच्यात गट्टी जमली.
खालील खेळ खेळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू/गोष्टी लिहा.
विटीदांडू -
बाबांनी दूरध्वनीवरून बोलणे का पसंत केले नाही?
खालील वस्तूपासून तुमच्या घरी कोणकोणते पदार्थ तयार केले जातात. याविषयी आपापसांत गप्पा मारा.

तक्रार व वनचर यांच्या माध्यमातून जोड्या पूर्ण करा.
| तक्रार | वनचर |
| (१) मोबाइलच्या आवाजाची भीती | चिमणी |
| (२) प्लॅस्टिक सेवनाने पोटदुखी | ______ |
| (३) ______ | मासोळी |
| (४) वारूळ, शेत नष्ट | ______ |
दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.
गाईचे डोळे का पाणावले?
