Advertisements
Advertisements
प्रश्न
असे का घडले? ते लिहा.
गुरुजी व भीमराव यांच्यात गट्टी जमली.
Advertisements
उत्तर
चर्नी रोड उद्यानात केळूस्कर गुरुजी व भीमरावची रोज भेट होऊ लागली. भीमरावची वाचनाची आवड पाहून गुरुजी भीमरावला चांगल्या लेखकांची पुस्तके देऊ लागले. त्यामुळे, भीमरावचे वाचन विस्तृत व्हायला सुरुवात झाली. यामुळे, केळूस्कर गुरुजी व भीमराव यांच्यात गट्टी जमली.
संबंधित प्रश्न
खालील शब्दाचा वाक्यात उपयोग करा.
सुबक -
केळूस्कर गुरुजींची व डॉ. आंबेडकरांची गट्टी का जमली?
सांगा पाहू.
| कधी हातावर, कधी भिंतीवर जाऊन मी बसतो, तीन हात माझे सतत फिरवत मी असतो, वेळ वाया घालवू नका असा नेहमी उपदेश करतो. |
खालील खेळ खेळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू/गोष्टी लिहा.
फुटबॉल -
खालील खेळ खेळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू/गोष्टी लिहा.
संगीतखुर्ची -
‘अपयश ही यशाची पहिली पायरी आहे.’ यासारखी दोन वाक्ये खालील चौकटीत लिहा.
एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.
मिनूला समुद्र का बघायचा होता?
चुना कशापासून तयार करतात?
सांगा पाहू.
| शर्टाच्या खिशावर रुबाबात बसतो, काहीही लिहिण्यासाठी माझ्याशिवाय पर्याय नसतो. |
दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.
गाईचे डोळे का पाणावले?
