Advertisements
Advertisements
प्रश्न
असे का घडले? ते लिहा.
गुरुजी व भीमराव यांच्यात गट्टी जमली.
Advertisements
उत्तर
चर्नी रोड उद्यानात केळूस्कर गुरुजी व भीमरावची रोज भेट होऊ लागली. भीमरावची वाचनाची आवड पाहून गुरुजी भीमरावला चांगल्या लेखकांची पुस्तके देऊ लागले. त्यामुळे, भीमरावचे वाचन विस्तृत व्हायला सुरुवात झाली. यामुळे, केळूस्कर गुरुजी व भीमराव यांच्यात गट्टी जमली.
संबंधित प्रश्न
जोड्या जुळवा.
| ‘अ’ गट | ‘ब’ गट |
| (अ) आगगाडी | (१) खुळखुळ |
| (आ) पैंजण | (२) खडखड |
| (इ) घुंगूरमाळा | (३) झुकझुक |
| (ई) बैलगाडी | (४) खळखळ |
| (उ) पाणी | (५) छुमछुम |
खालील शब्दासारखे दोन-दोन शब्द लिहा.
लुकलुक -
तुम्हांला या पाठातून काय शिकायला मिळाले ते लिहा.
डॉ. आंबेडकरांनी कोणता नावलौकिक मिळवला?
सांगा पाहू.
| शिस्तीचे धडे उत्तम गडे, कणकण शोधते कधीच न रडे. |
तुम्ही रझियाचे ‘हितचिंतक’ आहात, या नात्याने तिला कोणत्या सूचना द्याल?
सध्याच्या युगात पत्र पाठवण्याची कोणकोणती साधने उपलब्ध आहेत त्यांची यादी करा.
लेखिकेच्या मते मातृभूमीबद्दल प्रेमभाव का बाळगावा?
खालील वस्तूपासून तुमच्या घरी कोणकोणते पदार्थ तयार केले जातात. याविषयी आपापसांत गप्पा मारा.

तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.
मूर्तीच्या कानात घातलेली तार तोंडातून बाहेर येते याचा अप्पाजींनी कोणता अर्थ लावला?
