Advertisements
Advertisements
प्रश्न
असे का घडले? ते लिहा.
गुरुजी व भीमराव यांच्यात गट्टी जमली.
Advertisements
उत्तर
चर्नी रोड उद्यानात केळूस्कर गुरुजी व भीमरावची रोज भेट होऊ लागली. भीमरावची वाचनाची आवड पाहून गुरुजी भीमरावला चांगल्या लेखकांची पुस्तके देऊ लागले. त्यामुळे, भीमरावचे वाचन विस्तृत व्हायला सुरुवात झाली. यामुळे, केळूस्कर गुरुजी व भीमराव यांच्यात गट्टी जमली.
संबंधित प्रश्न
जोड्या जुळवा.
| ‘अ’ गट | ‘ब’ गट |
| (अ) आगगाडी | (१) खुळखुळ |
| (आ) पैंजण | (२) खडखड |
| (इ) घुंगूरमाळा | (३) झुकझुक |
| (ई) बैलगाडी | (४) खळखळ |
| (उ) पाणी | (५) छुमछुम |
खालील शब्दासारखे दोन-दोन शब्द लिहा.
खडखड -
केळूस्कर गुरुजींची व डॉ. आंबेडकरांची गट्टी का जमली?
असे का घडले? ते लिहा.
गुरुजींनी भीमरावच्या उच्च शिक्षणासाठी शिफारस केली.
खालील खेळ खेळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू/गोष्टी लिहा.
क्रिकेट -
आंतरजालाचा उपयोग करून भारतीय जलतरणपटू यांची माहिती घ्या. प्रत्येक खेळाडूची माहिती चारपाच वाक्यांत लिहा.
कुंदाचे अभिनंदन करणारा कोणता संदेश तुम्ही भ्रमणध्वनीवरून पाठवाल ते खालील चौकाेनात लिहा.
गणित विषय वैष्णवीचा लाडका होण्यासाठी बाबांनी कोणते उपाय सुचवले आहेत?
माेठ्या आईपासून प्राप्त होणाऱ्या गोष्टी लिहून आकृती पूर्ण करा.

दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.
मासोळीने आपली कोणती समस्या मांडली आहे?
