Advertisements
Advertisements
प्रश्न
बाबांनी दूरध्वनीवरून बोलणे का पसंत केले नाही?
Advertisements
उत्तर
बाबांना पत्र लिहून वैष्णवीशी हितगुज करावेसे वाटले, म्हणून त्यांनी दूरध्वनीवरून बोलणे पसंत केले नाही.
संबंधित प्रश्न
का ते लिहा.
मुलांना गहिवरून आले.
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
नयना सुगरण पक्ष्याबद्दल काय म्हणाली?
वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा.
| अ.क्र | ‘अ’ गट | अ.क्र | ‘ब’ गट |
| (अ) | शाबूत राहणे | (१) | बरोबरी करणे |
| (आ) | वाखाणणे | (२) | टिकून राहणे |
| (इ) | सर येणे | (३) | स्तुती करणे |
केळूस्कर गुरुजींची व डॉ. आंबेडकरांची गट्टी का जमली?
खालील खेळ खेळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू/गोष्टी लिहा.
कबड्डी -
तुम्ही रझियाचे ‘हितचिंतक’ आहात, या नात्याने तिला कोणत्या सूचना द्याल?
एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.
समुद्राच्या खोलवर अंधार का असतो?
जमिनीच्या पोटात कोणकोणती खनिजे सापडतात?
जमिनीच्या खाली येणारी पिके व जमिनीच्या वर येणारी पिके यांची माहिती करून घ्या. त्यांची यादी तयार करा.
तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.
कलिंगच्या राजाने अप्पाजींची दुसऱ्यांदा कशी परीक्षा घेतली?
