Advertisements
Advertisements
प्रश्न
बाबांनी दूरध्वनीवरून बोलणे का पसंत केले नाही?
Advertisements
उत्तर
बाबांना पत्र लिहून वैष्णवीशी हितगुज करावेसे वाटले, म्हणून त्यांनी दूरध्वनीवरून बोलणे पसंत केले नाही.
संबंधित प्रश्न
तुम्ही एखादे चांगले काम केले आहे, त्या प्रसंगाचे अनुभवलेखन करा.
एक-दोन शब्दात उत्तरे लिहा.
सुगरण पक्षी घरटे कशापासून बनवतो?
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
नयना सुगरण पक्ष्याबद्दल काय म्हणाली?
असे का घडले? ते लिहा.
गुरुजींनी भीमरावच्या उच्च शिक्षणासाठी शिफारस केली.
'उद्यानात भेटलेला विद्यार्थी' या पाठातील खालील घटना योग्य क्रमाने लिहा.
(अ) गुरुजी व भीमराव यांच्यात गट्टी जमली.
(आ) गुरुजींनी विद्यार्थ्याकडे फारसे लक्ष दिले नाही.
(इ) त्या विद्यार्थ्यानेदेखील गुरुजींकडे बघितले.
(ई) डॉ. आंबेडकरांनी स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहिली.
(उ) गुरुजींनी भीमरावला वाचन कसे करावे याविषयी माहिती दिली.
(ऊ) गुरुजी मुलाजवळ आले.
‘अपयश ही यशाची पहिली पायरी आहे.’ यासारखी दोन वाक्ये खालील चौकटीत लिहा.
जमिनीच्या पोटात कोणकोणती खनिजे सापडतात?
खालील वस्तूपासून तुमच्या घरी कोणकोणते पदार्थ तयार केले जातात. याविषयी आपापसांत गप्पा मारा.

खाली दिलेल्या उदाहरणाप्रमाणे चौकट पूर्ण करा.
| गाडी-गाडीवान | चतुर-चतुराई | खरा-खरेपणा |
| _____ - धनवान | महाग- _____ | ______ - साधेपणा |
| _____ - दयावान | _____ - स्वस्ताई | ______ - शहाणपणा |
| बल- ______ | _____ - नवलाई | भोळा- ______ |
कोण ते सांगा.
पाण्यात राहणारे -
