Advertisements
Advertisements
प्रश्न
असे का घडले? ते लिहा.
गुरुजींनी भीमरावच्या उच्च शिक्षणासाठी शिफारस केली.
Advertisements
उत्तर
भीमराव बुद्धीने तल्लख होते त्यामुळे केळूस्कर गुरुजींनी त्यांना महाविद्यालयीन आणि पुढील उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत पाठवण्यासाठी सयाजीराव गायकवाड महाराजांकडे शिफारस केली.
संबंधित प्रश्न
खालील शब्दासारखे दोन-दोन शब्द लिहा.
भुरभुर -
कोणकोणत्या गोष्टींमध्ये संशोधन व्हावे असे तुम्हांला वाटते? विचार करा व लिहा.
तुम्हांला या पाठातून काय शिकायला मिळाले ते लिहा.
केळूस्कर गुरुजींची व डॉ. आंबेडकरांची गट्टी का जमली?
खालील वाक्य कोण, कोणास व का म्हणाले ते लिहा.
‘‘चांगली पुस्तके वाचली पाहिजेत.’’
सांगा पाहू.
| शिस्तीचे धडे उत्तम गडे, कणकण शोधते कधीच न रडे. |
जमिनीच्या खाली येणारी पिके व जमिनीच्या वर येणारी पिके यांची माहिती करून घ्या. त्यांची यादी तयार करा.
तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.
मूर्तीच्या कानात घातलेली तार तोंडातून बाहेर येते याचा अप्पाजींनी कोणता अर्थ लावला?
खाली दिलेल्या उदाहरणाप्रमाणे चौकट पूर्ण करा.
| गाडी-गाडीवान | चतुर-चतुराई | खरा-खरेपणा |
| _____ - धनवान | महाग- _____ | ______ - साधेपणा |
| _____ - दयावान | _____ - स्वस्ताई | ______ - शहाणपणा |
| बल- ______ | _____ - नवलाई | भोळा- ______ |
तक्रार व वनचर यांच्या माध्यमातून जोड्या पूर्ण करा.
| तक्रार | वनचर |
| (१) मोबाइलच्या आवाजाची भीती | चिमणी |
| (२) प्लॅस्टिक सेवनाने पोटदुखी | ______ |
| (३) ______ | मासोळी |
| (४) वारूळ, शेत नष्ट | ______ |
