Advertisements
Advertisements
Question
दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.
मासोळीने आपली कोणती समस्या मांडली आहे?
Advertisements
Solution
तलावातील पाणी विषारी झाल्याने मासोळीच्या जीवाची खूप तगमग होते; तसेच पाणी फार अस्वच्छ असल्याने सर्व जलचरांचे प्राणही तडफडतात अशी समस्या मासोळीने मांडली आहे.
RELATED QUESTIONS
खालील शब्दासारखे दोन-दोन शब्द लिहा.
लुकलुक -
खालील शब्दासारखे दोन-दोन शब्द लिहा.
खडखड -
खालील शब्दाचा वाक्यात उपयोग करा.
चिकाटी -
पोहण्यामध्ये तरबेज असलेल्या व्यक्तीला ‘जलतरणपटू’ म्हणतात. या प्रकारचे खालील शब्द वाचा व त्यांच्या योग्य जोड्या लावा.
| ‘अ’ गट | ‘ब’ गट |
| (अ) क्रिकेट खेळण्यात पटाईत | (१) वक्ता |
| (आ) धावण्यात पटाईत | (२) क्रिकेटपटू |
| (इ) भाषण करण्यात पटाईत | (३) धावपटू |
खालील खेळ खेळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू/गोष्टी लिहा.
फुटबॉल -
एका शब्दात उत्तरे लिहा.
कठीण गेलेला पेपर -
कोण, कोणास व केव्हा म्हणाले ते लिहा.
‘‘कासवदादा, चला ना माझ्याबरोबर.’’
चार-पाच ओळींत वर्णन करा.
घोडमासा
खालील शब्द वाचा व समजून घ्या.
(अ) चतुर -
(आ) चोरी -
(इ) क्रूर-
(ई) शूर -
(उ) सुंदर -
(ऊ) धीर -
खालील शब्दांचे अर्थ शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या.
सगेसोयरे, पाहुणे, नातेवाईक, भाऊबंद
