English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 6th Standard

'उद्यानात भेटलेला विद्यार्थी' या पाठातील खालील घटना योग्य क्रमाने लिहा. (अ) गुरुजी व भीमराव यांच्यात गट्टी जमली. (आ) गुरुजींनी विद्यार्थ्याकडे फारसे लक्ष दिले नाही. - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

Question

'उद्यानात भेटलेला विद्यार्थी' या पाठातील खालील घटना योग्य क्रमाने लिहा.

(अ) गुरुजी व भीमराव यांच्यात गट्टी जमली.
(आ) गुरुजींनी विद्यार्थ्याकडे फारसे लक्ष दिले नाही.
(इ) त्या विद्यार्थ्यानेदेखील गुरुजींकडे बघितले.
(ई) डॉ. आंबेडकरांनी स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहिली.
(उ) गुरुजींनी भीमरावला वाचन कसे करावे याविषयी माहिती दिली.
(ऊ) गुरुजी मुलाजवळ आले.

Short Answer
Advertisements

Solution

(आ) गुरुजींनी विद्यार्थ्याकडे फारसे लक्ष दिले नाही.
(इ) त्या विद्यार्थ्यानेदेखील गुरुजींकडे बघितले.
(ऊ) गुरुजी मुलाजवळ आले.
(उ) गुरुजींनी भीमरावला वाचन कसे करावे याविषयी माहिती दिली.
(अ) गुरुजी व भीमराव यांच्यात गट्टी जमली.
(ई) डॉ. आंबेडकरांनी स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहिली.

shaalaa.com
गद्य (6th Standard)
  Is there an error in this question or solution?
Chapter 7: उद्यानात भेटलेला विद्यार्थी - स्वाध्याय [Page 16]

APPEARS IN

Balbharati Marathi Sulabhbharati [English] Standard 6 Maharashtra State Board
Chapter 7 उद्यानात भेटलेला विद्यार्थी
स्वाध्याय | Q ४. | Page 16
Balbharati Marathi Sulabhbharati Ekatmik [English] Standard 6 Maharashtra State Board
Chapter 7 उद्यानात भेटलेला विद्यार्थी
स्वाध्याय | Q ४. | Page 31

RELATED QUESTIONS

खालील शब्दासारखे दोन-दोन शब्द लिहा.

लुकलुक -


असे का घडले? ते लिहा.

केळूस्कर गुरुजींच्या मनात उद्यानात वाचत बसलेल्या विद्यार्थ्याबाबत कुतूहल निर्माण झाले.


एका शब्दात उत्तरे लिहा.

परीक्षेतील गुणांपेक्षा महत्त्वाचे गुण -


गणित विषय वैष्णवीचा लाडका होण्यासाठी बाबांनी कोणते उपाय सुचवले आहेत?


कोण, कोणास व केव्हा म्हणाले ते लिहा.

‘‘घाबरू नकोस, हा तर खेकडा!’’


शंख-शिंपल्यांपासून शोभेच्या वस्तू बनवा.


खालील पदार्थ कशापासून बनतात ते लिहा.

उदा., साखर-ऊस.

(अ) फुटाणे -
(आ) मनुके -
(इ) भाकरी -
(ई) चपाती -
(उ) वेफर्स - 
(ऊ) सॉस - 
(ए) सरबत - 
(ऐ) चिक्की -


एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.

अप्पाजींनी बैलगाडीत कशाचे पीक घ्यायला लावले?


दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.

मासोळीने आपली कोणती समस्या मांडली आहे?


कोण ते सांगा.

पाण्यात राहणारे -


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×