Advertisements
Advertisements
Question
कोण, कोणास व केव्हा म्हणाले ते लिहा.
‘‘समुद्र, समुद्र म्हणतात तो आला की!’’
One Line Answer
Advertisements
Solution
मिनूच्या तोंडात खारट पाणी गेल्यावर मिनू स्वत:शीच म्हणाली.
shaalaa.com
गद्य (6th Standard)
Is there an error in this question or solution?
RELATED QUESTIONS
कोणकोणत्या गोष्टींमध्ये संशोधन व्हावे असे तुम्हांला वाटते? विचार करा व लिहा.
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
नयना सुगरण पक्ष्याबद्दल काय म्हणाली?
चर्नी रोड उद्यानात केळूस्कर गुरुजी कशासाठी येत?
गणित विषय वैष्णवीचा लाडका होण्यासाठी बाबांनी कोणते उपाय सुचवले आहेत?
कोण, कोणास व केव्हा म्हणाले ते लिहा.
‘‘त्याचं नाव घोडमासा, समुद्रघोडा!’’
घर बांधण्यासाठी कोणकोणत्या वस्तू लागतात?
‘पाटीपेन्सिल’ सारखे जोडशब्द पाठातून शोधून लिहा.
खालील तक्ता पूर्ण करा.
| लोखंडी वस्तू | काचेच्या वस्तू | लाकडी वस्तू | मातीच्या वस्तू |
तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.
अप्पाजींनी ताजी कोबी कलिंग देशाकडे कशी पाठवली?
खाली दिलेल्या उदाहरणाप्रमाणे चौकट पूर्ण करा.
| गाडी-गाडीवान | चतुर-चतुराई | खरा-खरेपणा |
| _____ - धनवान | महाग- _____ | ______ - साधेपणा |
| _____ - दयावान | _____ - स्वस्ताई | ______ - शहाणपणा |
| बल- ______ | _____ - नवलाई | भोळा- ______ |
