Advertisements
Advertisements
प्रश्न
कोण, कोणास व केव्हा म्हणाले ते लिहा.
‘‘समुद्र, समुद्र म्हणतात तो आला की!’’
Advertisements
उत्तर
मिनूच्या तोंडात खारट पाणी गेल्यावर मिनू स्वत:शीच म्हणाली.
संबंधित प्रश्न
कोणकोणत्या गोष्टींमध्ये संशोधन व्हावे असे तुम्हांला वाटते? विचार करा व लिहा.
खालील शब्दाचा वाक्यात उपयोग करा.
मजबूत -
असे का घडले? ते लिहा.
केळूस्कर गुरुजींच्या मनात उद्यानात वाचत बसलेल्या विद्यार्थ्याबाबत कुतूहल निर्माण झाले.
असे का घडले? ते लिहा.
भीमराव उद्यानात वाचत बसायचे.
सध्याच्या युगात पत्र पाठवण्याची कोणकोणती साधने उपलब्ध आहेत त्यांची यादी करा.
कोण, कोणास व केव्हा म्हणाले ते लिहा.
‘‘घाबरू नकोस, हा तर खेकडा!’’
कारखान्यात धातूपासून कोणकोणत्या वस्तू तयार होतात?
तुम्ही खात असलेल्या अन्नपदार्थांतील कोणकोणत्या वस्तू जमिनीकडून मिळतात, त्यांची यादी बनवा.
खालील शब्द वाचा व समजून घ्या.
(अ) चतुर -
(आ) चोरी -
(इ) क्रूर-
(ई) शूर -
(उ) सुंदर -
(ऊ) धीर -
कोण ते सांगा.
जमीन व पाणी या दोन्ही ठिकाणी राहणारे -
