Advertisements
Advertisements
Question
लेखिकेच्या मते मातृभूमीबद्दल प्रेमभाव का बाळगावा?
Advertisements
Solution
माणासांना प्रत्येक गोष्ट मातृभूमीनेच दिली आहे, त्यामुळे लेखिकेच्या मते मातृभूमीबद्दल प्रेमभाव बाळगावा.
RELATED QUESTIONS
जोड्या जुळवा.
| ‘अ’ गट | ‘ब’ गट |
| (अ) आगगाडी | (१) खुळखुळ |
| (आ) पैंजण | (२) खडखड |
| (इ) घुंगूरमाळा | (३) झुकझुक |
| (ई) बैलगाडी | (४) खळखळ |
| (उ) पाणी | (५) छुमछुम |
खालील शब्दासारखे दोन-दोन शब्द लिहा.
भुरभुर -
एक-दोन शब्दात उत्तरे लिहा.
सुगरण पक्षी घरटे कुठे बांधतो?
खालील शब्दाचा वाक्यात उपयोग करा.
सुबक -
असे का घडले? ते लिहा.
केळूस्कर गुरुजींच्या मनात उद्यानात वाचत बसलेल्या विद्यार्थ्याबाबत कुतूहल निर्माण झाले.
असे का घडले? ते लिहा.
गुरुजी व भीमराव यांच्यात गट्टी जमली.
खालील खेळ खेळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू/गोष्टी लिहा.
लिंबूचमचा -
गणित विषय वैष्णवीचा लाडका होण्यासाठी बाबांनी कोणते उपाय सुचवले आहेत?
सध्याच्या युगात पत्र पाठवण्याची कोणकोणती साधने उपलब्ध आहेत त्यांची यादी करा.
खालील पदार्थ कशापासून बनतात ते लिहा.
उदा., साखर-ऊस.
(अ) फुटाणे -
(आ) मनुके -
(इ) भाकरी -
(ई) चपाती -
(उ) वेफर्स -
(ऊ) सॉस -
(ए) सरबत -
(ऐ) चिक्की -
