Advertisements
Advertisements
प्रश्न
लेखिकेच्या मते मातृभूमीबद्दल प्रेमभाव का बाळगावा?
एका वाक्यात उत्तर
Advertisements
उत्तर
माणासांना प्रत्येक गोष्ट मातृभूमीनेच दिली आहे, त्यामुळे लेखिकेच्या मते मातृभूमीबद्दल प्रेमभाव बाळगावा.
shaalaa.com
गद्य (6th Standard)
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
संबंधित प्रश्न
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
नयना सुगरण पक्ष्याबद्दल काय म्हणाली?
तुम्हांला या पाठातून काय शिकायला मिळाले ते लिहा.
डॉ. आंबेडकरांनी कोणता नावलौकिक मिळवला?

‘अपयश ही यशाची पहिली पायरी आहे.’ यासारखी दोन वाक्ये खालील चौकटीत लिहा.
एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.
मिनू मासोळी कुठे राहायची?
कोण, कोणास व केव्हा म्हणाले ते लिहा.
‘‘समुद्र, समुद्र म्हणतात तो आला की!’’
खालील वस्तूपासून तुमच्या घरी कोणकोणते पदार्थ तयार केले जातात. याविषयी आपापसांत गप्पा मारा.

अप्पाजींसारख्या अनेक चतुर व्यक्ती इतिहासात होऊन गेल्या आहेत. उदा., बिरबल, तेनालीराम. यांच्या गोष्टी मिळवा. वाचा. वर्गात सांगा.
कोण ते सांगा.
जमिनीवर राहणारे -
