Advertisements
Advertisements
प्रश्न
लेखिकेच्या मते मातृभूमीबद्दल प्रेमभाव का बाळगावा?
Advertisements
उत्तर
माणासांना प्रत्येक गोष्ट मातृभूमीनेच दिली आहे, त्यामुळे लेखिकेच्या मते मातृभूमीबद्दल प्रेमभाव बाळगावा.
संबंधित प्रश्न
‘सुट्टी कधी संपली, ते आम्हांला समजलेच नाही.’ असे मुलाला का वाटले? तुमच्या शब्दांत लिहा.
‘गाईचे हंबरणे’ तसे खालील पशुपक्ष्यांचे आवाजदर्शक शब्द लिहा.
(अ) बकरी -
(आ) वाघ -
(इ) बेडूक -
(ई) कुत्रा -
(उ) मांजर -
(ऊ) मोर -
एक-दोन शब्दात उत्तरे लिहा.
सुगरण पक्षी घरटे कुठे बांधतो?
गुरुजींना उद्यानात वाचन करत बसलेल्या विद्यार्थ्याची विचारपूस करावी असे का वाटले?
डॉ. आंबेडकरांनी कोणता नावलौकिक मिळवला?
असे का घडले? ते लिहा.
केळूस्कर गुरुजींच्या मनात उद्यानात वाचत बसलेल्या विद्यार्थ्याबाबत कुतूहल निर्माण झाले.
असे का घडले? ते लिहा.
भीमराव उद्यानात वाचत बसायचे.
कोण, कोणास व केव्हा म्हणाले ते लिहा.
‘‘समुद्र, समुद्र म्हणतात तो आला की!’’
खालील तक्ता भरा.
| अ. क्र. | मनुष्याचे खाद्य | घरबांधणीला उपयुक्त वस्तू | विविध खनिजे | प्राण्यांचे खाद्य |
कोण ते सांगा.
जंगलात राहणारे -
