Advertisements
Advertisements
प्रश्न
आपण मातृभूमीबद्दल प्रेमभाव का बाळगायला हवा ते तुमच्या शब्दांत लिहा.
Advertisements
उत्तर
मातृभूमी म्हणजेच जमीन. अन्नपदार्थांपासून ते जीवनावश्यक वस्तूंपर्यंत सर्व गोष्टी आपल्याला जमीन देते. अन्न, कपडे, घर, धनधान्य, दागदागिने हे सर्व आपल्याला मिळते ते जमिनीच्या पोटातूनच. तिच्यामुळेच आपण सुखाने राहू शकतो. ज्या मातीत आपण वाढतो, मोठे होतो, मातीत पिकलेलं अन्न खातो तिचे उपकार आपण फेडू शकत नाही, म्हणून या मातृभूमीबद्दल आपण मनात प्रेमभाव बाळगायला हवा.
संबंधित प्रश्न
का ते लिहा.
मुलाने बाळाला मांडीवर घेतले.
खालील शब्दासारखे दोन-दोन शब्द लिहा.
खडखड -
असे का घडले? ते लिहा.
गुरुजी व भीमराव यांच्यात गट्टी जमली.
खालील खेळ खेळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू/गोष्टी लिहा.
विटीदांडू -
कुंदाचे अभिनंदन करणारा कोणता संदेश तुम्ही भ्रमणध्वनीवरून पाठवाल ते खालील चौकाेनात लिहा.
एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.
मिनू मासोळी कुठे राहायची?
एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.
नदीचे पाणी गढूळ का झाले?
चुना कशापासून तयार करतात?
एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.
अप्पाजींनी बैलगाडीत कशाचे पीक घ्यायला लावले?
तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.
मूर्तीच्या कानात घातलेली तार तोंडातून बाहेर येते याचा अप्पाजींनी कोणता अर्थ लावला?
