Advertisements
Advertisements
Question
आपण मातृभूमीबद्दल प्रेमभाव का बाळगायला हवा ते तुमच्या शब्दांत लिहा.
Advertisements
Solution
मातृभूमी म्हणजेच जमीन. अन्नपदार्थांपासून ते जीवनावश्यक वस्तूंपर्यंत सर्व गोष्टी आपल्याला जमीन देते. अन्न, कपडे, घर, धनधान्य, दागदागिने हे सर्व आपल्याला मिळते ते जमिनीच्या पोटातूनच. तिच्यामुळेच आपण सुखाने राहू शकतो. ज्या मातीत आपण वाढतो, मोठे होतो, मातीत पिकलेलं अन्न खातो तिचे उपकार आपण फेडू शकत नाही, म्हणून या मातृभूमीबद्दल आपण मनात प्रेमभाव बाळगायला हवा.
RELATED QUESTIONS
खालील शब्दाचा वाक्यात उपयोग करा.
सुबक -
असे का घडले? ते लिहा.
गुरुजींनी भीमरावच्या उच्च शिक्षणासाठी शिफारस केली.
आंतरजालावरून खालील मुद्द्यांच्या आधारे डॉ. आंबेडकर यांची माहिती मिळवा व लिहा.
(अ) पूर्ण नाव
(आ) जन्म स्थळ
(इ) जन्म दिनांक
(ई) आई-वडिलांचे नाव
(उ) शिक्षण
(ऊ) लिहिलेली पुस्तके
(ए) कार्य
सांगा पाहू.
| कधी हातावर, कधी भिंतीवर जाऊन मी बसतो, तीन हात माझे सतत फिरवत मी असतो, वेळ वाया घालवू नका असा नेहमी उपदेश करतो. |
खालील खेळ खेळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू/गोष्टी लिहा.
लगोरी -
कुंदाचे अभिनंदन करणारा कोणता संदेश तुम्ही भ्रमणध्वनीवरून पाठवाल ते खालील चौकाेनात लिहा.
एका शब्दात उत्तरे लिहा.
वैष्णवीसाठी बाबा आणणार असलेला खाऊ -
सध्याच्या युगात पत्र पाठवण्याची कोणकोणती साधने उपलब्ध आहेत त्यांची यादी करा.
कोण, कोणास व केव्हा म्हणाले ते लिहा.
‘‘त्याचं नाव घोडमासा, समुद्रघोडा!’’
एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.
कलिंगचा राजा संतुष्ट का झाला?
