Advertisements
Advertisements
प्रश्न
आपण मातृभूमीबद्दल प्रेमभाव का बाळगायला हवा ते तुमच्या शब्दांत लिहा.
Advertisements
उत्तर
मातृभूमी म्हणजेच जमीन. अन्नपदार्थांपासून ते जीवनावश्यक वस्तूंपर्यंत सर्व गोष्टी आपल्याला जमीन देते. अन्न, कपडे, घर, धनधान्य, दागदागिने हे सर्व आपल्याला मिळते ते जमिनीच्या पोटातूनच. तिच्यामुळेच आपण सुखाने राहू शकतो. ज्या मातीत आपण वाढतो, मोठे होतो, मातीत पिकलेलं अन्न खातो तिचे उपकार आपण फेडू शकत नाही, म्हणून या मातृभूमीबद्दल आपण मनात प्रेमभाव बाळगायला हवा.
संबंधित प्रश्न
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
सुगरण पक्ष्याचे हे घरटे वादळात शाबूत का राहते?
खालील वाक्य कोण, कोणास व का म्हणाले ते लिहा.
‘‘मला ती पुस्तके वाचायला आवडतील!’’
'उद्यानात भेटलेला विद्यार्थी' या पाठातील खालील घटना योग्य क्रमाने लिहा.
(अ) गुरुजी व भीमराव यांच्यात गट्टी जमली.
(आ) गुरुजींनी विद्यार्थ्याकडे फारसे लक्ष दिले नाही.
(इ) त्या विद्यार्थ्यानेदेखील गुरुजींकडे बघितले.
(ई) डॉ. आंबेडकरांनी स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहिली.
(उ) गुरुजींनी भीमरावला वाचन कसे करावे याविषयी माहिती दिली.
(ऊ) गुरुजी मुलाजवळ आले.
खालील शब्द शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या.
(अ) शब्द -
(आ) स्पष्ट -
(इ) बुद्धी -
तुमच्या मित्राला/मैत्रिणीला पोहण्याच्या स्पर्धेत राज्यातून प्रथम क्रमांक प्राप्त झाला. त्याचे/तिचे अभिनंदन करणारा संदेश खालील चौकटीत लिहा.
तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.
मिनूची व आईची चुकामूक का झाली?
तुम्ही खात असलेल्या अन्नपदार्थांतील कोणकोणत्या वस्तू जमिनीकडून मिळतात, त्यांची यादी बनवा.
खालील तक्ता भरा.
| अ. क्र. | मनुष्याचे खाद्य | घरबांधणीला उपयुक्त वस्तू | विविध खनिजे | प्राण्यांचे खाद्य |
कोण ते सांगा.
पाण्यात राहणारे -
कोण ते सांगा.
जमीन व पाणी या दोन्ही ठिकाणी राहणारे -
