Advertisements
Advertisements
प्रश्न
आपण मातृभूमीबद्दल प्रेमभाव का बाळगायला हवा ते तुमच्या शब्दांत लिहा.
Advertisements
उत्तर
मातृभूमी म्हणजेच जमीन. अन्नपदार्थांपासून ते जीवनावश्यक वस्तूंपर्यंत सर्व गोष्टी आपल्याला जमीन देते. अन्न, कपडे, घर, धनधान्य, दागदागिने हे सर्व आपल्याला मिळते ते जमिनीच्या पोटातूनच. तिच्यामुळेच आपण सुखाने राहू शकतो. ज्या मातीत आपण वाढतो, मोठे होतो, मातीत पिकलेलं अन्न खातो तिचे उपकार आपण फेडू शकत नाही, म्हणून या मातृभूमीबद्दल आपण मनात प्रेमभाव बाळगायला हवा.
संबंधित प्रश्न
तुमच्या घरातील व्यक्तींबरोबर सुट्टीच्या दिवशी तुम्ही कशी मजा करता ते लिहा.
वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा.
| अ.क्र | ‘अ’ गट | अ.क्र | ‘ब’ गट |
| (अ) | शाबूत राहणे | (१) | बरोबरी करणे |
| (आ) | वाखाणणे | (२) | टिकून राहणे |
| (इ) | सर येणे | (३) | स्तुती करणे |
तुम्ही रझियाचे ‘हितचिंतक’ आहात, या नात्याने तिला कोणत्या सूचना द्याल?
एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.
समुद्राच्या खोलवर अंधार का असतो?
लेखिकेच्या मते मातृभूमीबद्दल प्रेमभाव का बाळगावा?
खालील तक्ता भरा.
| अ. क्र. | मनुष्याचे खाद्य | घरबांधणीला उपयुक्त वस्तू | विविध खनिजे | प्राण्यांचे खाद्य |
एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.
अप्पाजींनी बैलगाडीत कशाचे पीक घ्यायला लावले?
तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.
अप्पाजींच्या मते उत्तम माणूस कोणता?
सांगा पाहू.
| वेली अन् वनस्पतींनी नटले मी फुलांनी, खेळण्यासाठी मजेत शोधले मला मुलांनी. |
कोण ते सांगा.
पाण्यात राहणारे -
