English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 6th Standard

एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा. नदीचे पाणी गढूळ का झाले?

Advertisements
Advertisements

Question

एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.

नदीचे पाणी गढूळ का झाले?

One Line Answer
Advertisements

Solution

एके दिवशी मुसळधार पाऊस पडू लागला. जमिनीवरून पाण्याचे लोंढे वाहू लागले व त्यामुळे नदीचे पाणी गढूळ झाले.

shaalaa.com
गद्य (6th Standard)
  Is there an error in this question or solution?
Chapter 11: मिनूचा जलप्रवास - स्वाध्याय [Page 31]

APPEARS IN

Balbharati Marathi Sulabhbharati Standard 6 Maharashtra State Board
Chapter 11 मिनूचा जलप्रवास
स्वाध्याय | Q १. (इ) | Page 31
Balbharati Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 6 Maharashtra State Board
Chapter 11 मिनुचं जलप्रवास
स्वाध्याय | Q १. (इ) | Page 38

RELATED QUESTIONS

तुमच्या घरातील व्यक्तींबरोबर सुट्टीच्या दिवशी तुम्ही कशी मजा करता ते लिहा.


तुम्हांला या पाठातून काय शिकायला मिळाले ते लिहा.


नदीच्या काठावरचे लोक कुंदाला कोणत्या सूचना देत होते?


आईने दूरध्वनीवरून बाबांना कोणता निरोप दिला?


सध्याच्या युगात पत्र पाठवण्याची कोणकोणती साधने उपलब्ध आहेत त्यांची यादी करा.


एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.

समुद्राच्या खोलवर अंधार का असतो?


कोण, कोणास व केव्हा म्हणाले ते लिहा.

‘‘समुद्र, समुद्र म्हणतात तो आला की!’’


कोण, कोणास व केव्हा म्हणाले ते लिहा.

‘‘त्याचं नाव घोडमासा, समुद्रघोडा!’’


चार-पाच ओळींत वर्णन करा.

खेकडा


एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.

अप्पाजींनी बैलगाडीत कशाचे पीक घ्यायला लावले?


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×