Advertisements
Advertisements
Question
स्वातंत्र्यपूर्वकाळात भारतीयांवर असलेल्या अंधश्रद्धांच्या प्रभावांसंबंधी तुमचे विचार स्पष्ट करा.
Advertisements
Solution
स्वातंत्र्यपूर्वकाळात समाजात मोठ्या प्रमाणावर अंधश्रद्धा वाढली होती. याकाळात वास्तूंच्या उभारणीच्या वेळी नरबळी देण्याची क्रूर प्रथा समाजात होती, देवभोळेपणामुळे असे गुन्हे हमखास घडत असत. ग्रहण, ग्रहताऱ्यांची स्थिती इत्यादीं- विषयीच्या वेगवेगळ्या गैरसमजांमुळे मोठ्या प्रमाणावर बुवाबाजीसारखा प्रकार दिसू लागला होता. विधवांविषयीच्या विविध अंधश्रद्धांमुळे त्यांना कोणत्याही शुभकाऱ्यात सहभागी करणे अपशकुनाचे मानले जाई. समुद्रप्रवासाविषयीच्या अंधश्रद्धेमुळे परदेशी जाणाऱ्यांची संख्या कमी होती. तंत्र-मंत्र, नवस, शनी-साडेसाती, काळसर्पयोग इत्यादी एक ना अनेक गोष्टी काळात मानल्या जात होत्या. बरेचसे भारतीय या इंग्रजांना जादूगार, विशेष शक्ती लाभलेले, जादूटोणा करणारे समजत. त्यांच्या सुधारणांना ते भुताटकीचाच प्रकार मानत. याकाळात पसरलेल्या अंधश्रद्धेच्या जाळ्यामुळे समाजाची प्रगती रोखली जात होती.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
योग्य पर्याय ओळखून वाक्य पूर्ण करा.
लेखकांना आजपर्यंत बसला नव्हता तेवढा धक्का बसला, कारण ______.
आकृतिबंध पूर्ण करा.

आकृतिबंध पूर्ण करा.

योग्य पर्याय शोधून वाक्य पूर्ण करा.
फसलेल्या प्रयोगातूनही नंतर प्रयोग करणाऱ्यांचे ______ वाचतात.
आकृती पूर्ण करा.

कंसातील सूचनेनुसार बदल करा.
याबाबत मला काहीही म्हणायचे नाही. (काळ ओळखा)
कंसातील सूचनेनुसार बदल करा.
आजी, कुठं चाललीस? (अधोरेखित शब्दाची जात ओळखा.)
सखू आजी व तुमची आजी यांच्या स्वभावातील साम्यस्थळ शोधा.
पक्ष्यांच्या स्थलांतराची वैशिष्ट्ये लिहा.

चौकट पूर्ण करा.

‘परसदार’ या शब्दापासून चार अर्थपूर्णशब्द तयार करा.
पाठात वर्णन आलेल्या दोन कुटुंबांची दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे तुलना करा.
| जोड इमारतीत राहणारी दोन कुटुंब | ||
| मुद्दा | कुटुंब क्र. १ | कुटुंब क्र. २ |
| परसदार | ||
| माणसे | ||
| स्त्रिया | ||
| पाणी जमीन | ||
| हिरवा आनंद | ||
खालील वाक्याचा संदर्भासहित अर्थ स्पष्ट करा.
शाळेच्या ‘बागा’ लेखकांसारख्या मुलांच्या जिवावर उभ्या होत्या.
चौकटी पूर्ण करा.
पाठावरून तुम्हांला जाणवलेली लेखकाची स्वभाव वैशिष्ट्ये लिहा.
| ______ | ______ | ______ | ______ |
खालील परिणाम ज्या घटनेचे आहेत त्या घटना लिहा.
परिणाम- लेखकाची मान खाली गेली होती.
चौकटीतील वाक्प्रचाराचा अर्थ लिहा.
| दरारा असणे | ______ |
शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील नातेसंबंधाविषयी तुमच्या संकल्पना स्पष्ट करा.
‘सर्वसामान्य मुलांबरोबर दिव्यांग मुलांना शिक्षणाची समान संधी द्यायला हवी’, या विचाराचे सामाजिक महत्त्व जाणा व ते शब्दबद्ध करा.
खालील उतारा काळजीपूर्वक वाचून त्याखालील कृती करा.
| विद्यार्थिजीवनात चांगल्या सवयींना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. चांगले साहित्य वाचणारा, योग्य त्याच बाबी लक्षात ठेवणारा, योग्य ठिकाणी खर्च करणारा, आवश्यक असेल तेवढेच बोलणारा, नेहमीच इतरांच्या मदतीसाठी तत्पर असणारा विद्यार्थी भावी आयुष्यात समाजात आपली वेगळी ओळख निर्माण करतो. त्याने निवडलेल्या क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी त्याला विशेष मेहनतीची आवश्यकता पडत नाही. तुम्ही जोपर्यंत मार्गदर्शन मिळवण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेणार नाहीत, तोपर्यंत तुम्हांला कोणाचेही मार्गदर्शन मिळणार नाही. आपल्याला काय करायचे याची दिशा दुसरा ठरवणार नाही. तुम्हालाच दिशा ठरवायची आहे आणि तुम्हांलाच त्या दिशेने चालायचेही आहे. हे स्वप्रयत्नानेच शक्य आहे. चांगल्या सवयी केवळ स्वप्रयत्नाला चालना देत नाहीत, त्या केवळ ध्येय गाठून थांबत नाहीत, तर त्या संपूर्ण मानवी गुण वृद्धिंगत करण्यास मदत करतात. |
१. खालील आकृतिबंध पूर्ण करा.

२. ‘चांगल्या सवयी आणि स्वप्रयत्न यामुळे व्यक्तिमत्त्व घडते’ हे उदाहरणासह स्पष्ट करा.
