Advertisements
Advertisements
प्रश्न
स्वातंत्र्यपूर्वकाळात भारतीयांवर असलेल्या अंधश्रद्धांच्या प्रभावांसंबंधी तुमचे विचार स्पष्ट करा.
Advertisements
उत्तर
स्वातंत्र्यपूर्वकाळात समाजात मोठ्या प्रमाणावर अंधश्रद्धा वाढली होती. याकाळात वास्तूंच्या उभारणीच्या वेळी नरबळी देण्याची क्रूर प्रथा समाजात होती, देवभोळेपणामुळे असे गुन्हे हमखास घडत असत. ग्रहण, ग्रहताऱ्यांची स्थिती इत्यादीं- विषयीच्या वेगवेगळ्या गैरसमजांमुळे मोठ्या प्रमाणावर बुवाबाजीसारखा प्रकार दिसू लागला होता. विधवांविषयीच्या विविध अंधश्रद्धांमुळे त्यांना कोणत्याही शुभकाऱ्यात सहभागी करणे अपशकुनाचे मानले जाई. समुद्रप्रवासाविषयीच्या अंधश्रद्धेमुळे परदेशी जाणाऱ्यांची संख्या कमी होती. तंत्र-मंत्र, नवस, शनी-साडेसाती, काळसर्पयोग इत्यादी एक ना अनेक गोष्टी काळात मानल्या जात होत्या. बरेचसे भारतीय या इंग्रजांना जादूगार, विशेष शक्ती लाभलेले, जादूटोणा करणारे समजत. त्यांच्या सुधारणांना ते भुताटकीचाच प्रकार मानत. याकाळात पसरलेल्या अंधश्रद्धेच्या जाळ्यामुळे समाजाची प्रगती रोखली जात होती.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील परिणामाबाबतच्या घटना लिहा.
परिणाम: शिरीषला वारंवार खेद वाटायचा.
वाक्य पूर्ण करा.
रेल्वे धावण्याच्या मुहूर्ताचा दिवस व साल-
खालील शब्दासाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.
मुनीम -
खालील शब्दासाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.
सरळमार्गी -
आकृतिबंध पूर्ण करा.

‘बदलत्या गावगाड्यात आजीला जागाच उरली नाही.’ या विधानाबाबत तुमचे मत सविस्तर लिहा.
खालील शब्दाचे अर्थ शोधून लिहा.
हव्यास-
'कुलूप' या पाठात आलेल्या विनोदी वाक्यांचा शोध घ्या व ती लिहा.
बंडूनानांच्या तोंडाला आपोआप कुलूप बसण्याची तुम्हांला समजलेली कारणे स्वभाषेत लिहा.
पक्षी स्थलांतराच्या अभ्यासाच्या वाळे अडकविण्याच्या पद्धतीचा घटनाक्रम लिहा.

वाक्य पूर्ण करा.
बलाकांचे भारतात स्थलांतर होणारे देश -
सूचनेप्रमाणे कृती करा.
वाळे अडवलेले पक्षी मोकळे सोडले जातात. (अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द वापरून वाक्य पुन्हा लिहा.)
कारणे लिहा.
पारव्याची जोडी लिंबाच्या झाडावर राहते, कारण....
लिंबाच्या झाडाला खालील वैशिष्ट्य कोणी कोणी प्राप्त करून दिली.
जीवनदायी झाड-
वृक्ष व मानवी जीवन यांच्यातील परस्परसंबंधांविषयी तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.
लेखकाच्या मुलाने पारव्यांच्या जोडीचा आश्रय - त्यांचे घरटे वारंवार पाहिल्यामुळे पारव्याचे जोडपे हळूहळू दिसेनासे झाले. ही घटना तुम्हाला काय सांगते, ते स्पष्ट करा.
खालील वाक्याचा संदर्भासहित अर्थ स्पष्ट करा.
शाळेच्या ‘बागा’ लेखकांसारख्या मुलांच्या जिवावर उभ्या होत्या.
खालील वाक्याचा संदर्भासहित अर्थ स्पष्ट करा.
लेखक सातारा जिल्ह्यातील औंधला जायच्या विचारात होते.
समर्पक उदाहरण लिहा.
खेळातसुद्धा जातपात मानली जात असे.
तुमच्या मते हेलन केलर आयुष्यात पहिल्यांदा ‘उद्याची’ वाट का पाहत असेल?
