Advertisements
Advertisements
प्रश्न
तुम्हांला पक्षिमित्र बनायला आवडेल काय ? तुमचे मत सकारण लिहा.
Advertisements
उत्तर
मला पक्षिमित्र बनायला नक्कीच आवडेल. जर मी पक्षिमित्र झाले, तर मला अडचणीत सापडलेल्या, आपल्या वेदना शब्दांत व्यक्त न करू शकणाऱ्या मुक्या जीवांची मदत करता येईल. पक्ष्यांचे प्राण वाचवता येतील कारण पक्षी हे निसर्गातील महत्त्वाचा घटक आहेत. जेव्हा पक्ष्यांची एखादी प्रजाती दुर्मीळ किंवा नष्ट होते, तेव्हा त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या कित्येक इतर प्रजातींवरही त्याचा वाईट परिणाम होतो. आजकाल वाढती वृक्षतोड, वाढते प्रदूषण, मोबाइल टॉवर्समुळे पक्ष्यांची संख्या कमी झाली आहे, म्हणूनच त्यांचे रक्षण व संवर्धन करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील परिणामाबाबतच्या घटना लिहा.
परिणाम: शिरीषला वारंवार खेद वाटायचा.
‘बेटा, मी ऐकतो आहे!’ या पाठातील तुम्हांला सर्वात आवडलेला प्रसंग सांगून तो सकारण स्पष्ट करा.
वाक्य पूर्ण करा.
रेल्वे धावण्याच्या मुहूर्ताचा दिवस व साल-
वाक्य पूर्ण करा.
घाट उतरणीची सुखसोय नि सरबराई पाहण्याचे कंत्राट घेणारे -
कारणे लिहा.
इंग्रजांनी देऊ केलेली मुंबई-ठाणे रेल्वे प्रवासाची इनामे काही दिवसांनी बंद करण्यात आली.
संशोधक होण्यासाठी तुम्ही स्वतःच्या व्यक्तिमत्त्वात कसे बदल कराल ते ८-१० वाक्यांत लिहा.
खालील घटनेचा लेखकावर झालेला परिणाम लिहा.

कंसातील सूचनेनुसार बदल करा.
याबाबत मला काहीही म्हणायचे नाही. (काळ ओळखा)
खालील शब्दाचे अर्थ शोधून लिहा.
हव्यास-
सहसंबंध शोधा.
अंधार : तम : : किल्ली : ______
बंडूनानांच्या तोंडाला आपोआप कुलूप बसण्याची तुम्हांला समजलेली कारणे स्वभाषेत लिहा.
फरक स्पष्ट करा.
| दक्षिणेतील हवामान | उत्तरेतील हवामान |
| (१) | (१) |
| (२) | (२) |
| (३) | (३) |
‘पक्षी जाय दिगंतरा’ ही उक्ती पाठाच्या आधारे तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
लिंबाच्या झाडाला खालील वैशिष्ट्य कोणी कोणी प्राप्त करून दिली.
आश्रयदायी झाड-
लिंबाच्या झाडाला खालील वैशिष्ट्य कोणी कोणी प्राप्त करून दिली.
आश्वासक झाड-
झाड सजीवांसाठी जीवनदायी केंद्र कसे बनू शकते, हे विधान पटवून द्या.
खालील परिणाम ज्या घटनेचे आहेत त्या घटना लिहा.
परिणाम- हिरमुसले होऊन लेखक कुस्तीच्या मैदानातून माघारी फिरले.
समर्पक उदाहरण लिहा.
खेळातसुद्धा जातपात मानली जात असे.
‘विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे’, या विधानाबाबत तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.
