Advertisements
Advertisements
प्रश्न
‘पक्षी जाय दिगंतरा’ ही उक्ती पाठाच्या आधारे तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
Advertisements
उत्तर
'पक्षी जाय दिगंतरा' ही संत जनाबाईंच्या अभंगातील ओळ आहे. पक्षी दूरवर उडून आपल्या पिलांच्या चाऱ्याची, अन्नपाण्याची सोय करतो. त्यासाठी तो कितीही दूर उडू द्या, त्याचे लक्ष सदैव आपल्या बाळापाशी, घरट्याशी असते. या पाठात वर्णन केलेले पक्षीही आपल्या उपजीविकेसाठी हजारो मैलांचे अंतर पार करत असतात. पक्ष्यांनाही आपल्या इतकीच आपल्या पिलांची, कुटुंबांची काळजी असते. हिवाळ्यात अति बर्फवृष्टी झाल्यास अन्नाचे दुर्भिक्ष निर्माण होते. परिणामी, पक्ष्यांवर व त्यांच्या पिलांवर उपासमारीची वेळ येऊ शकते. असे होऊ नये, म्हणून पक्षी एकत्रितरीत्या अशा जागी स्थलांतर करतात, जिथे त्यांना अन्नाचा तुटवडा निर्माण होत नाही. पाठात वर्णन केलेले उत्तरेकडील पक्षी हिवाळ्याच्या आगमनापूर्वीच दक्षिणेकडे प्रयाण करतात व अन्नाच्या तुटवड्यापासून स्वत:चे व पिलांचे संरक्षण करत असतात.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
जोड्या जुळवा.
पुढील दोन चौकटीतील शब्दांचा सहसंबंध ओळखून जोड्या लावा.
| धीट, हजर, सुंदर, स्तुती | भित्रा, गैरहजर, कुरूप, निंदा |
| अ | ब | |
| (१) | ||
| (२) | ||
| (३) | ||
| (४) |
खालील परिणामाबाबतच्या घटना लिहा.
परिणाम: वडिलांच्या चेहऱ्यावर तृप्तीचे समाधान होते.
आकृतिबंध पूर्ण करा.

वाक्य पूर्ण करा.
रेल्वे धावण्याच्या मुहूर्ताचा दिवस व साल-
खालील शब्दासाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.
आश्चर्य -
आकृतिबंध पूर्ण करा.

______ या दिवशी एडिसनच्या घराभोवती आकर्षक रोषणाई होती.
______ दिव्याच्या शोधाची बातमी जगभर पसरली.
संशोधक होण्यासाठी तुम्ही स्वतःच्या व्यक्तिमत्त्वात कसे बदल कराल ते ८-१० वाक्यांत लिहा.
कंसातील सूचनेनुसार बदल करा.
आजी, कुठं चाललीस? (अधोरेखित शब्दाची जात ओळखा.)
खालील मुद्द्याना अनुसरून सखू आजीविषयी तुमचे मत लिहा.
करारीपणा
कारणे शोधा.
काही कड्यांना आणि काही दारांना दोन दोन कुलुपे लावलेली होती, कारण...
सहसंबंध शोधा.
सावध : बेसावध : : विश्वासू : ______
तुमच्या मते मानवी जीवन व पक्षी जीवन यांच्यातील महत्त्वाचे साधर्म्य सोदाहरण लिहा.
कारणे लिहा.
पारव्याची जोडी लिंबाच्या झाडावर राहते, कारण....
लिंबाच्या झाडाला खालील वैशिष्ट्य कोणी कोणी प्राप्त करून दिली.
संगीतमय झाड -
लेखकाच्या मुलाने पारव्यांच्या जोडीचा आश्रय - त्यांचे घरटे वारंवार पाहिल्यामुळे पारव्याचे जोडपे हळूहळू दिसेनासे झाले. ही घटना तुम्हाला काय सांगते, ते स्पष्ट करा.
खालील परिणाम ज्या घटनेचे आहेत त्या घटना लिहा.
परिणाम- लेखकाची मान खाली गेली होती.
समर्पक उदाहरण लिहा.
लेखकांनी आणि त्यांच्या मित्रांनी केलेलं कष्टाचे काम
‘विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे’, या विधानाबाबत तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.
