Advertisements
Advertisements
प्रश्न
‘पक्षी जाय दिगंतरा’ ही उक्ती पाठाच्या आधारे तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
Advertisements
उत्तर
'पक्षी जाय दिगंतरा' ही संत जनाबाईंच्या अभंगातील ओळ आहे. पक्षी दूरवर उडून आपल्या पिलांच्या चाऱ्याची, अन्नपाण्याची सोय करतो. त्यासाठी तो कितीही दूर उडू द्या, त्याचे लक्ष सदैव आपल्या बाळापाशी, घरट्याशी असते. या पाठात वर्णन केलेले पक्षीही आपल्या उपजीविकेसाठी हजारो मैलांचे अंतर पार करत असतात. पक्ष्यांनाही आपल्या इतकीच आपल्या पिलांची, कुटुंबांची काळजी असते. हिवाळ्यात अति बर्फवृष्टी झाल्यास अन्नाचे दुर्भिक्ष निर्माण होते. परिणामी, पक्ष्यांवर व त्यांच्या पिलांवर उपासमारीची वेळ येऊ शकते. असे होऊ नये, म्हणून पक्षी एकत्रितरीत्या अशा जागी स्थलांतर करतात, जिथे त्यांना अन्नाचा तुटवडा निर्माण होत नाही. पाठात वर्णन केलेले उत्तरेकडील पक्षी हिवाळ्याच्या आगमनापूर्वीच दक्षिणेकडे प्रयाण करतात व अन्नाच्या तुटवड्यापासून स्वत:चे व पिलांचे संरक्षण करत असतात.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील परिणामाबाबतच्या घटना लिहा.
परिणाम: शिरीषला वारंवार खेद वाटायचा.
खालील शब्दासाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.
मुनीम -
खालील शब्दासाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.
आश्चर्य -
खालील शब्दासाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.
सरळमार्गी -
कारणे लिहा.
इंग्रजांनी देऊ केलेली मुंबई-ठाणे रेल्वे प्रवासाची इनामे काही दिवसांनी बंद करण्यात आली.
स्वातंत्र्यपूर्वकाळात भारतीयांवर असलेल्या अंधश्रद्धांच्या प्रभावांसंबंधी तुमचे विचार स्पष्ट करा.
आकृती पूर्ण करा.

खालील घटनेचा लेखकावर झालेला परिणाम लिहा.

कारणे शोधा.
नानांनी शेजाऱ्यांना पसाभर धान्य मागितले नाही, कारण ______.
बंडूनानांच्या तोंडाला आपोआप कुलूप बसण्याची तुम्हांला समजलेली कारणे स्वभाषेत लिहा.
व्यक्तिमत्त्व विकासात छंदाचे असलेले महत्त्व लिहा.
वाक्य पूर्ण करा.
बलाकांचे भारतात स्थलांतर होणारे देश -
सूचनेप्रमाणे कृती करा.
वाळे अडवलेले पक्षी मोकळे सोडले जातात. (अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द वापरून वाक्य पुन्हा लिहा.)
पाठात वर्णन आलेल्या दोन कुटुंबांची दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे तुलना करा.
| जोड इमारतीत राहणारी दोन कुटुंब | ||
| मुद्दा | कुटुंब क्र. १ | कुटुंब क्र. २ |
| परसदार | ||
| माणसे | ||
| स्त्रिया | ||
| पाणी जमीन | ||
| हिरवा आनंद | ||
चूक की बरोबर ते लिहा.
परसदारी पाण्याचा हापसा असलेल्या शेजाऱ्यांची बाग फुललेली होती.
झाड सजीवांसाठी जीवनदायी केंद्र कसे बनू शकते, हे विधान पटवून द्या.
खालील वाक्याचा संदर्भासहित अर्थ स्पष्ट करा.
शाळेच्या ‘बागा’ लेखकांसारख्या मुलांच्या जिवावर उभ्या होत्या.
समर्पक उदाहरण लिहा.
खेळातसुद्धा जातपात मानली जात असे.
‘विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे’, या विधानाबाबत तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.
खालील वाक्याचा अर्थ स्पष्ट करा.
हव्याशा क्षणी हेलन प्रेमाच्या प्रकाशात न्हाऊन निघाली.
