Advertisements
Advertisements
प्रश्न
‘सर्वसामान्य मुलांबरोबर दिव्यांग मुलांना शिक्षणाची समान संधी द्यायला हवी’, या विचाराचे सामाजिक महत्त्व जाणा व ते शब्दबद्ध करा.
Advertisements
उत्तर
भारतीय संविधानानुसार सर्वांना शिक्षणाची समान संधी मिळण्याचा अधिकार आहे. दिव्यांग मुलांना सर्वसामान्य मुलांपासून वेगळे ठेवून भेदभाव केला जातो, यामुळे दिव्यांग मुलांमध्ये न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. सर्वसामान्य मुले व दिव्यांग मुले एकत्र शिकल्याने दोन्ही मुलांना सहकार्य, सामंजस्य हे गुण आत्मसात करता येतील. दिव्यांग मुलांना सहानुभूती देण्यापेक्षा ते समाजाचाच एक भाग असून त्यांना ते आहेत, तसेच स्वीकारण्याची वृत्ती निर्माण झाली पाहिजे. समान संधी दिल्याने ही मुले स्वावलंबी बनतील व त्यांच्यातील न्यूनगंड दूर होईल. समान शिक्षण संधीमुळे सर्वसामान्य मुलेही दिव्यांगांना समजून घेऊन त्यांना आदरपूर्वक वागणूक देण्यास शिकतील. अशाप्रकारे, समान संधीमुळेच दिव्यांग मुले समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊ शकतील.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
योग्य पर्याय ओळखून वाक्य पूर्ण करा.
लेखकांना शिरीषला कार्यक्रम द्यायचा नव्हता, कारण....
खालील शब्द व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा.
| ‘अ’ गट | ‘ब’ गट |
| (१) कोलाहल | (अ) प्रवासी |
| (२) तऱ्हेवाईक | (आ) विचित्र |
| (३) मुसाफिर | (इ) प्रेरित |
| (४) उद्युक्त | (ई) गोंधळ |
शिरीषची भूमिका तुम्हांला कोणता संदेश देते, ते तुमच्या शब्दांत लिहा.
‘बेटा, मी ऐकतो आहे!’ या पाठातील तुम्हांला सर्वात आवडलेला प्रसंग सांगून तो सकारण स्पष्ट करा.
वाक्य पूर्ण करा.
इंडियन पेनिनशुला रेल्वे धावलेली ठिकाणे- __________ ते ___________
खालील शब्दासाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.
सरळमार्गी -
कारणे लिहा.
रेल्वेचा प्रवास धोक्याचा नाही हे पटवण्यासाठी रेल्वेच्या कारभाऱ्यांनी खूप आटापिटा केला.
‘रेल्वेचा शोध देशाच्या आर्थिक विकासाला गती देणारा ठरला’, तुमचे मत लिहा.
आकृतिबंध पूर्ण करा.

योग्य पर्याय शोधून वाक्य पूर्ण करा.
फसलेल्या प्रयोगातूनही नंतर प्रयोग करणाऱ्यांचे ______ वाचतात.
तुमच्या मनात येणारा नवीन विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी तुम्ही कोणकोणते प्रयत्न कराल?
खालील मुद्द्याला अनुसरून सखू आजीविषयी तुमचे मत लिहा.
आजीचा गोतावळा
बंडूनानांच्या तोंडाला आपोआप कुलूप बसण्याची तुम्हांला समजलेली कारणे स्वभाषेत लिहा.
वाक्य पूर्ण करा.
पक्ष्यांच्या स्थलांतराची मूळ प्रेरणा -
पाठात वर्णन आलेल्या दोन कुटुंबांची दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे तुलना करा.
| जोड इमारतीत राहणारी दोन कुटुंब | ||
| मुद्दा | कुटुंब क्र. १ | कुटुंब क्र. २ |
| परसदार | ||
| माणसे | ||
| स्त्रिया | ||
| पाणी जमीन | ||
| हिरवा आनंद | ||
चूक की बरोबर ते लिहा.
परसदारी पाण्याचा हापसा असलेल्या शेजाऱ्यांची बाग फुललेली होती.
झाड सजीवांसाठी जीवनदायी केंद्र कसे बनू शकते, हे विधान पटवून द्या.
‘विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे’, या विधानाबाबत तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.
