Advertisements
Advertisements
प्रश्न
‘सर्वसामान्य मुलांबरोबर दिव्यांग मुलांना शिक्षणाची समान संधी द्यायला हवी’, या विचाराचे सामाजिक महत्त्व जाणा व ते शब्दबद्ध करा.
Advertisements
उत्तर
भारतीय संविधानानुसार सर्वांना शिक्षणाची समान संधी मिळण्याचा अधिकार आहे. दिव्यांग मुलांना सर्वसामान्य मुलांपासून वेगळे ठेवून भेदभाव केला जातो, यामुळे दिव्यांग मुलांमध्ये न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. सर्वसामान्य मुले व दिव्यांग मुले एकत्र शिकल्याने दोन्ही मुलांना सहकार्य, सामंजस्य हे गुण आत्मसात करता येतील. दिव्यांग मुलांना सहानुभूती देण्यापेक्षा ते समाजाचाच एक भाग असून त्यांना ते आहेत, तसेच स्वीकारण्याची वृत्ती निर्माण झाली पाहिजे. समान संधी दिल्याने ही मुले स्वावलंबी बनतील व त्यांच्यातील न्यूनगंड दूर होईल. समान शिक्षण संधीमुळे सर्वसामान्य मुलेही दिव्यांगांना समजून घेऊन त्यांना आदरपूर्वक वागणूक देण्यास शिकतील. अशाप्रकारे, समान संधीमुळेच दिव्यांग मुले समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊ शकतील.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
योग्य पर्याय ओळखून वाक्य पूर्ण करा.
लेखकांना आजपर्यंत बसला नव्हता तेवढा धक्का बसला, कारण ______.
शिरीषची भूमिका तुम्हांला कोणता संदेश देते, ते तुमच्या शब्दांत लिहा.
रेल्वेकडे लोकांना आकर्षित करण्यासाठी ______ ठेवले.
वाक्य पूर्ण करा.
इंडियन पेनिनशुला रेल्वे धावलेली ठिकाणे- __________ ते ___________
वाक्य पूर्ण करा.
रेल्वे धावण्याच्या मुहूर्ताचा दिवस व साल-
कंसातील सूचनेनुसार बदल करा.
आजी, कुठं चाललीस? (अधोरेखित शब्दाची जात ओळखा.)
सखू आजीच्या व्यक्तिमत्त्व विशेषांपैकी तुम्हांला भावलेल्या कोणत्याही दोन विशेषांचे सकारण स्पष्टीकरण करा.
खालील चौकटीत संकल्पनाचा अर्थ स्पष्ट करा.
| संकल्पना | संकल्पनांचा अर्थ | |
| (१) | वसुधैव कुटुंबकम् वृत्ती | |
| (२) | अक्षरशत्रू कुलूप | |
| (३) | चोर कलेला आश्रय देत नाही | |
| (४) | माझ्या हौशीने मिळकतीचा बचाव केला |
खालील शब्दाचे अर्थ शोधून लिहा.
हव्यास-
व्यक्तिमत्त्व विकासात छंदाचे असलेले महत्त्व लिहा.
वाक्य पूर्ण करा.
बलाकांचे भारतात स्थलांतर होणारे देश -
सूचनेप्रमाणे कृती करा.
वाळे अडवलेले पक्षी मोकळे सोडले जातात. (अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द वापरून वाक्य पुन्हा लिहा.)
चूक की बरोबर ते लिहा.
परसदारी पाण्याचा हापसा असलेल्या शेजाऱ्यांची बाग फुललेली होती.
चूक की बरोबर ते लिहा.
लिंबाच्या झाडावरील मधमाश्या कधी कुणाला चावल्या नाहीत.
खालील वाक्याचा संदर्भासहित अर्थ स्पष्ट करा.
शाळेच्या ‘बागा’ लेखकांसारख्या मुलांच्या जिवावर उभ्या होत्या.
खालील वाक्याचा संदर्भासहित अर्थ स्पष्ट करा.
लेखक सातारा जिल्ह्यातील औंधला जायच्या विचारात होते.
समर्पक उदाहरण लिहा.
लेखकांनी आणि त्यांच्या मित्रांनी केलेलं कष्टाचे काम
आकृतिबंध पूर्ण करा.

खालील वाक्याचा अर्थ स्पष्ट करा.
बाहुलीचे शेकोटीजवळ लोटलेले तुकडे हेलनने गोळा केले.
