Advertisements
Advertisements
प्रश्न
तुमच्या मते मानवी जीवन व पक्षी जीवन यांच्यातील महत्त्वाचे साधर्म्य सोदाहरण लिहा.
Advertisements
उत्तर
पक्षी आणि मानव यांच्या जीवनपद्धतीत बरेचसे साम्य दिसून येते. मनुष्य हा समाजशील प्राणी आहे, त्याचप्रमाणे पक्षीही थव्याने उडतात. ज्याप्रमाणे मानव आपल्या कुटुंबात राहणे पसंत करतो, तसेच पक्षीही घरट्यांमध्ये कुटुंबासह राहतात. मानवाच्या कुटुंबात जसे माता-पिता, लहान मुले असतात, त्याचप्रमाणे पक्ष्यांमध्येही नर-मादी, पिल्ले असतात. मानवाच्या कुटुंबात माता-पिता कुटुंबाची जबाबदारी घेतात, त्यांचे संरक्षण करतात, अन्न, वस्त्र, निवारा ह्या मुख्य गरजा पूर्ण करतात. त्याचप्रमाणे पक्ष्यांमध्येही नर व मादी आपल्या कुटुंबाच्या अन्नाची व निवाऱ्याची गरज पूर्ण करतात. पिल्लांना सुरक्षित वातावरण देतात.
बदलत्या ऋतूमध्ये पिल्लांना नुकसान पोहोचू नये, म्हणून अनेक पक्षी-पक्षीण स्थलांतरही करतात. मानवही आपल्या कुटुंबियांच्या सोईनुसार, परिस्थितीनुसार स्थलांतर करतात. पक्ष्यांमध्ये पिल्ले मोठी झाल्यावर त्यांना घरटे सोडावे लागते, तसेच मानवामध्येही मुले मोठी झाल्यावर आपल्या पुढील आयुष्यासाठी प्रसंगी घरापासून दूर होतात; मात्र ती आयुष्यभर आपल्या आई- वडिलांशी संबंधित राहतात. अशाप्रकारे, पक्षी व मानव हे दोघे कुटुंबवत्सल सजीव आहेत.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
शिरीषमधील तुम्हांला समजलेली गुणवैशिष्ट्ये सोदाहरण स्पष्ट करा.
‘बेटा, मी ऐकतो आहे!’ या पाठातील तुम्हांला सर्वात आवडलेला प्रसंग सांगून तो सकारण स्पष्ट करा.
रेल्वेकडे लोकांना आकर्षित करण्यासाठी ______ ठेवले.
आकृतिबंध पूर्ण करा.

वाक्य पूर्ण करा.
रेल्वे धावण्याच्या मुहूर्ताचा दिवस व साल-
कारणे लिहा.
इंग्रजांनी देऊ केलेली मुंबई-ठाणे रेल्वे प्रवासाची इनामे काही दिवसांनी बंद करण्यात आली.
‘रेल्वेचा शोध देशाच्या आर्थिक विकासाला गती देणारा ठरला’, तुमचे मत लिहा.
______ या दिवशी एडिसनच्या घराभोवती आकर्षक रोषणाई होती.
योग्य पर्याय शोधून वाक्य पूर्ण करा.
फसलेल्या प्रयोगातूनही नंतर प्रयोग करणाऱ्यांचे ______ वाचतात.
तुम्हांला समजलेल्या सखू आजीचे व्यक्तिचित्र रेखाटा.
खालील आकृतिबंध पूर्ण करा.

फरक स्पष्ट करा.
| दक्षिणेतील हवामान | उत्तरेतील हवामान |
| (१) | (१) |
| (२) | (२) |
| (३) | (३) |
वाक्य पूर्ण करा.
गिर्यारोहकांच्यामागे जाणारे पक्षी-
‘पक्षी जाय दिगंतरा’ ही उक्ती पाठाच्या आधारे तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
लेखकाच्या मुलाने पारव्यांच्या जोडीचा आश्रय - त्यांचे घरटे वारंवार पाहिल्यामुळे पारव्याचे जोडपे हळूहळू दिसेनासे झाले. ही घटना तुम्हाला काय सांगते, ते स्पष्ट करा.
खालील वाक्याचा संदर्भासहित अर्थ स्पष्ट करा.
शाळेच्या ‘बागा’ लेखकांसारख्या मुलांच्या जिवावर उभ्या होत्या.
‘विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे’, या विधानाबाबत तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.
शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील नातेसंबंधाविषयी तुमच्या संकल्पना स्पष्ट करा.
‘सर्वसामान्य मुलांबरोबर दिव्यांग मुलांना शिक्षणाची समान संधी द्यायला हवी’, या विचाराचे सामाजिक महत्त्व जाणा व ते शब्दबद्ध करा.
