Advertisements
Advertisements
प्रश्न
‘बदलत्या गावगाड्यात आजीला जागाच उरली नाही.’ या विधानाबाबत तुमचे मत सविस्तर लिहा.
Advertisements
उत्तर
सध्याच्या आधुनिक युगात जुन्या गोष्टी दुर्मीळ होत चाललेल्या आहेत. विभक्त कुटुंबपद्धतीमुळे चौकोनी, त्रिकोणी कुटुंबे दिसू लागली आहेत. परिणामी, नव्या जीवनशैलीत मुलांच्या, नातवंडांच्या रोजच्या आयुष्यात आजी-आजोबांना स्थान उरलेले नाही. ही बाब खरोखरच दु:खाची आहे. आजी-आजोबा नातवंडांसोबत राहावेत, मोठ्यांच्या अनुभवांचा उपयोग लहानांना व्हावा असे मला वाटते. लहानग्यांच्या सुखी व उज्ज्वल भविष्याची वाटचाल व्हावी, याकरता नात्यांची वीण घट्ट असणे आवश्यक आहे. नव्या पिढीवर जुन्या पिढीची मायेची सावली असणे फार महत्त्वाचे असते. त्यांनी दिलेले संस्कार नातवंडांना आयुष्यभर साथ देतात.आजीची माया नातवंडांना सुरक्षित ठेवते, म्हणून आईवडिलांनी या दोन पिढ्यांतील दुवा होणे गरजेचे आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील परिणामाबाबतच्या घटना लिहा.
परिणाम: शिरीषला वारंवार खेद वाटायचा.
शिरीषची भूमिका तुम्हांला कोणता संदेश देते, ते तुमच्या शब्दांत लिहा.
रेल्वेकडे लोकांना आकर्षित करण्यासाठी ______ ठेवले.
आकृतिबंध पूर्ण करा.

खालील शब्दासाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.
फुकट -
कारणे लिहा.
इंग्रजांनी देऊ केलेली मुंबई-ठाणे रेल्वे प्रवासाची इनामे काही दिवसांनी बंद करण्यात आली.
गुणवैशिष्ट्ये लिहा.

कंसातील सूचनेनुसार बदल करा.
आजी माझ्या जवळची होती. (अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहून वाक्य पुन्हा लिहा.)
व्यक्तिमत्त्व विकासात छंदाचे असलेले महत्त्व लिहा.
पक्ष्यांच्या स्थलांतराची वैशिष्ट्ये लिहा.

स्थलांतर करणाऱ्या वेगवेगळ्या जातींतील पक्ष्यांचे साम्यघटक लिहा.

वाक्य पूर्ण करा.
पक्ष्यांच्या स्थलांतराची मूळ प्रेरणा -
तुम्हांला पक्षिमित्र बनायला आवडेल काय ? तुमचे मत सकारण लिहा.
कारणे लिहा.
लेखकाला लिंबाचे झाड जीवनदायी वाटले, कारण....
चौकट पूर्ण करा.

लिंबाच्या झाडाला खालील वैशिष्ट्य कोणी कोणी प्राप्त करून दिली.
आश्वासक झाड-
खालील परिणाम ज्या घटनेचे आहेत त्या घटना लिहा.
परिणाम- लेखकाची मान खाली गेली होती.
‘विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे’, या विधानाबाबत तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.
