मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ९ वी

‘बदलत्या गावगाड्यात आजीला जागाच उरली नाही.’ या विधानाबाबत तुमचे मत सविस्तर लिहा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

‘बदलत्या गावगाड्यात आजीला जागाच उरली नाही.’ या विधानाबाबत तुमचे मत सविस्तर लिहा.

थोडक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

सध्याच्या आधुनिक युगात जुन्या गोष्टी दुर्मीळ होत चाललेल्या आहेत. विभक्त कुटुंबपद्धतीमुळे चौकोनी, त्रिकोणी कुटुंबे दिसू लागली आहेत. परिणामी, नव्या जीवनशैलीत मुलांच्या, नातवंडांच्या रोजच्या आयुष्यात आजी-आजोबांना स्थान उरलेले नाही. ही बाब खरोखरच दु:खाची आहे. आजी-आजोबा नातवंडांसोबत राहावेत, मोठ्यांच्या अनुभवांचा उपयोग लहानांना व्हावा असे मला वाटते. लहानग्यांच्या सुखी व उज्ज्वल भविष्याची वाटचाल व्हावी, याकरता नात्यांची वीण घट्ट असणे आवश्यक आहे. नव्या पिढीवर जुन्या पिढीची मायेची सावली असणे फार महत्त्वाचे असते. त्यांनी दिलेले संस्कार नातवंडांना आयुष्यभर साथ देतात.आजीची माया नातवंडांना सुरक्षित ठेवते, म्हणून आईवडिलांनी या दोन पिढ्यांतील दुवा होणे गरजेचे आहे.

shaalaa.com
गद्य (9th Standard)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 8.1: सखू आजी - स्वाध्याय [पृष्ठ २९]

APPEARS IN

बालभारती Marathi Aksharbharati [English] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 8.1 सखू आजी
स्वाध्याय | Q ६. (अ) | पृष्ठ २९

संबंधित प्रश्‍न

योग्य पर्याय ओळखून वाक्य पूर्ण करा.

लेखकांना आजपर्यंत बसला नव्हता तेवढा धक्का बसला, कारण ______.


रिकाम्या जागी योग्य पर्याय लिहून वाक्य पूर्ण करा.

भारतात सर्वांत पहिली रेल्वे ______ येथून सुटली.


वाक्य पूर्ण करा.

रेल्वे असावी म्हणून उठाव करणारे-


कारणे लिहा.

इंग्रजांनी देऊ केलेली मुंबई-ठाणे रेल्वे प्रवासाची इनामे काही दिवसांनी बंद करण्यात आली.


‘रेल्वेचा शोध देशाच्या आर्थिक विकासाला गती देणारा ठरला’, तुमचे मत लिहा.


______ दिव्याच्या शोधाची बातमी जगभर पसरली.


तुम्हांला समजलेल्या सखू आजीचे व्यक्तिचित्र रेखाटा.


खालील आकृतिबंध पूर्ण करा.


कारणे शोधा.

काही कड्यांना आणि काही दारांना दोन दोन कुलुपे लावलेली होती, कारण...


वाक्य पूर्ण करा.

आधुनिक काळात पक्ष्यांच्या स्थलांतराची माहिती देणाऱ्या गोष्टी-


कारणे लिहा.

हिवाळ्यात पक्षी दक्षिणेकडे स्थलांतर करतात कारण .....


तुमच्या मते मानवी जीवन व पक्षी जीवन यांच्यातील महत्त्वाचे साधर्म्य सोदाहरण लिहा.


‘पक्षी जाय दिगंतरा’ ही उक्ती पाठाच्या आधारे तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.


कारणे लिहा.

लेखकाला लिंबाचे झाड जीवनदायी वाटले, कारण....


लिंबाच्या झाडाला खालील वैशिष्ट्य कोणी कोणी प्राप्त करून दिली.

आश्वासक झाड-


चूक की बरोबर ते लिहा.

परसदारी पाण्याचा हापसा असलेल्या शेजाऱ्यांची बाग फुललेली होती.


खालील वाक्याचा संदर्भासहित अर्थ स्पष्ट करा.

शाळेच्या ‘बागा’ लेखकांसारख्या मुलांच्या जिवावर उभ्या होत्या.


खालील वाक्याचा संदर्भासहित अर्थ स्पष्ट करा.

लेखक सातारा जिल्ह्यातील औंधला जायच्या विचारात होते.


खालील परिणाम ज्या घटनेचे आहेत त्या घटना लिहा.

परिणाम- लेखकाची मान खाली गेली होती.


‘सर्वसामान्य मुलांबरोबर दिव्यांग मुलांना शिक्षणाची समान संधी द्यायला हवी’, या विचाराचे सामाजिक महत्त्व जाणा व ते शब्दबद्ध करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×