मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ९ वी

कारणे लिहा. हिवाळ्यात पक्षी दक्षिणेकडे स्थलांतर करतात कारण ..... - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

कारणे लिहा.

हिवाळ्यात पक्षी दक्षिणेकडे स्थलांतर करतात कारण .....

कारण सांगा
Advertisements

उत्तर

हिवाळ्यात पक्षी दक्षिणेकडे स्थलांतर करतात कारण उत्तरेकडील प्रदेशांत हिवाळ्यात बर्फ पडल्याने अन्न शोधणे कठीण होते. अशा प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी दक्षिणेकडील जगण्यास अनुकूल असलेल्या वातावरणाकडे पक्षी आकर्षित होतात.

shaalaa.com
गद्य (9th Standard)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 11: आभाळातल्या पाऊलवाटा - स्वाध्याय [पृष्ठ ४२]

APPEARS IN

बालभारती Marathi Aksharbharati [English] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 11 आभाळातल्या पाऊलवाटा
स्वाध्याय | Q ४. (आ) | पृष्ठ ४२

संबंधित प्रश्‍न

शिरीषमधील तुम्हांला समजलेली गुणवैशिष्ट्ये सोदाहरण स्पष्ट करा.


वाक्य पूर्ण करा.

इंडियन पेनिनशुला रेल्वे धावलेली ठिकाणे- __________ ते ___________


वाक्य पूर्ण करा.

रेल्वे धावण्याच्या मुहूर्ताचा दिवस व साल-


वाक्य पूर्ण करा.

घाट उतरणीची सुखसोय नि सरबराई पाहण्याचे कंत्राट घेणारे -


खालील शब्दासाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.

गंमत - 


आकृतिबंध पूर्ण करा.


विज्ञानात नवे शोध लावण्यासाठी फक्त बुद्‍धिमत्ता पुरेशी नाही या मताशी आपण सहमत आहात का? असल्यास अथवा नसल्यास तुमचे मत सकारण स्पष्ट करा.


‘सखू आजी कवितेत बोलते, कवितेत जगते’ हे विधान स्पष्ट करणारी पाठातील वाक्ये शोधा.


खालील चौकटीत संकल्पनाचा अर्थ स्पष्ट करा.

  संकल्पना संकल्पनांचा अर्थ
(१) वसुधैव कुटुंबकम् वृत्ती  
(२) अक्षरशत्रू कुलूप  
(३) चोर कलेला आश्रय देत नाही  
(४) माझ्या हौशीने मिळकतीचा बचाव केला  

'कुलूप' या पाठात आलेल्या विनोदी वाक्यांचा शोध घ्या व ती लिहा.


पक्षी स्थलांतराच्या अभ्यासाच्या वाळे अडकविण्याच्या पद्‌धतीचा घटनाक्रम लिहा.


वाक्य पूर्ण करा.

पक्ष्यांच्या स्थलांतराची मूळ प्रेरणा -


सूचनेप्रमाणे कृती करा.

वाळे अडवलेले पक्षी मोकळे सोडले जातात. (अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द वापरून वाक्य पुन्हा लिहा.)


पक्षी निरीक्षणातून पक्ष्यांच्या जीवनपद्‍धतीसंबंधी तुमची मते सविस्तर लिहा.


‘पक्षी जाय दिगंतरा’ ही उक्ती पाठाच्या आधारे तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.


कारणे लिहा.

लेखकाला लिंबाचे झाड जीवनदायी वाटले, कारण....


लेखकाच्या मुलाने पारव्यांच्या जोडीचा आश्रय - त्यांचे घरटे वारंवार पाहिल्यामुळे पारव्याचे जोडपे हळूहळू दिसेनासे झाले. ही घटना तुम्हाला काय सांगते, ते स्पष्ट करा.


खालील परिणाम ज्या घटनेचे आहेत त्या घटना लिहा.

परिणाम- लेखकाची मान खाली गेली होती.


समर्पक उदाहरण लिहा.

लेखकांनी आणि त्यांच्या मित्रांनी केलेलं कष्टाचे काम


चौकटीतील वाक्प्रचाराचा अर्थ लिहा.

दरारा असणे ______

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×