मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ९ वी

व्यक्तिमत्त्व विकासात छंदाचे असलेले महत्त्व लिहा. - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

व्यक्तिमत्त्व विकासात छंदाचे असलेले महत्त्व लिहा.

टीपा लिहा
Advertisements

उत्तर

प्रत्येक व्यक्ती आपल्या दैनंदिन जीवनात नेमून दिलेली कामे पार पाडत असते. या रोजच्या धकाधकीच्या जीवनात त्यांना वेगळेपण मिळवून देतो तो म्हणजे प्रत्येकाने जोपासलेला छंद. शालेय जीवनापासूनच छंद जोपासल्यास आपली एकाग्रता वाढते. तो छंद जोपासण्याचा ध्यास निर्माण होतो. जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. कुतूहल वाढते. या कुतूहलातूनच नवीन गोष्टी आत्मसात करता येतात. छंद व्यक्तीला सतत कार्यरत राहण्याची प्रेरणा देतो. त्यामुळे वाईट बाबींकडे व्यक्तींचा ओढा जात नाही. एकंदरीतच छंदामुळे व्यक्तिमत्त्व विकासास मदत होते.

shaalaa.com
गद्य (9th Standard)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 10: कुलूप - स्वाध्याय [पृष्ठ ३९]

APPEARS IN

बालभारती Marathi Aksharbharati [English] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 10 कुलूप
स्वाध्याय | Q ६. (२) | पृष्ठ ३९

संबंधित प्रश्‍न

जोड्या जुळवा.

पुढील दोन चौकटीतील शब्दांचा सहसंबंध ओळखून जोड्या लावा.

धीट, हजर, सुंदर, स्तुती भित्रा, गैरहजर, कुरूप, निंदा

 

  अ 
(१)    
(२)    
(३)    
(४)    

रिकाम्या जागी योग्य पर्याय लिहून वाक्य पूर्ण करा.

भारतात सर्वांत पहिली रेल्वे ______ येथून सुटली.


तुमच्या मते रेल्वेप्रवासाचे असलेले फायदे व तोटे सविस्तर लिहा.


______ दिव्याच्या शोधाची बातमी जगभर पसरली.


तुमच्या मनात येणारा नवीन विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी तुम्ही कोणकोणते प्रयत्न कराल?


कंसातील सूचनेनुसार बदल करा.

आजी, कुठं चाललीस? (अधोरेखित शब्दाची जात ओळखा.)


कंसातील सूचनेनुसार बदल करा.

आजी माझ्या जवळची होती. (अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहून वाक्य पुन्हा लिहा.)


आकृती पूर्ण करा.


खालील शब्दाचे अर्थ शोधून लिहा.

हव्यास- 


तुम्हांला पक्षिमित्र बनायला आवडेल काय ? तुमचे मत सकारण लिहा.


कारणे लिहा.

पारव्याची जोडी लिंबाच्या झाडावर राहते, कारण....


चूक की बरोबर ते लिहा.

इतर पक्ष्यांच्या त्रासामुळे पारव्याची जोडी लिंबाच्या झाडावरून हलली.


चूक की बरोबर ते लिहा.

लिंबाच्या झाडावरील मधमाश्या कधी कुणाला चावल्या नाहीत.


लेखकाच्या मुलाने पारव्यांच्या जोडीचा आश्रय - त्यांचे घरटे वारंवार पाहिल्यामुळे पारव्याचे जोडपे हळूहळू दिसेनासे झाले. ही घटना तुम्हाला काय सांगते, ते स्पष्ट करा.


खालील वाक्याचा संदर्भासहित अर्थ स्पष्ट करा.

लेखक सातारा जिल्ह्यातील औंधला जायच्या विचारात होते.


खालील परिणाम ज्या घटनेचे आहेत त्या घटना लिहा.

परिणाम- लेखकाची मान खाली गेली होती.


समर्पक उदाहरण लिहा.

खेळातसुद्धा जातपात मानली जात असे.


चौकटीतील वाक्प्रचाराचा अर्थ लिहा.

हिरमुसले होणे  

शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील नातेसंबंधाविषयी तुमच्या संकल्पना स्पष्ट करा.


तुमच्या मते दिव्यांग मुलांना भाषाशिक्षणात येणारे संभाव्य अडथळे लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×