Advertisements
Advertisements
प्रश्न
‘बदलत्या गावगाड्यात आजीला जागाच उरली नाही.’ या विधानाबाबत तुमचे मत सविस्तर लिहा.
Advertisements
उत्तर
सध्याच्या आधुनिक युगात जुन्या गोष्टी दुर्मीळ होत चाललेल्या आहेत. विभक्त कुटुंबपद्धतीमुळे चौकोनी, त्रिकोणी कुटुंबे दिसू लागली आहेत. परिणामी, नव्या जीवनशैलीत मुलांच्या, नातवंडांच्या रोजच्या आयुष्यात आजी-आजोबांना स्थान उरलेले नाही. ही बाब खरोखरच दु:खाची आहे. आजी-आजोबा नातवंडांसोबत राहावेत, मोठ्यांच्या अनुभवांचा उपयोग लहानांना व्हावा असे मला वाटते. लहानग्यांच्या सुखी व उज्ज्वल भविष्याची वाटचाल व्हावी, याकरता नात्यांची वीण घट्ट असणे आवश्यक आहे. नव्या पिढीवर जुन्या पिढीची मायेची सावली असणे फार महत्त्वाचे असते. त्यांनी दिलेले संस्कार नातवंडांना आयुष्यभर साथ देतात.आजीची माया नातवंडांना सुरक्षित ठेवते, म्हणून आईवडिलांनी या दोन पिढ्यांतील दुवा होणे गरजेचे आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
रेल्वेकडे लोकांना आकर्षित करण्यासाठी ______ ठेवले.
तुमच्या मनात येणारा नवीन विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी तुम्ही कोणकोणते प्रयत्न कराल?
‘सखू आजी कवितेत बोलते, कवितेत जगते’ हे विधान स्पष्ट करणारी पाठातील वाक्ये शोधा.
कंसातील सूचनेनुसार बदल करा.
आजी माझ्या जवळची होती. (अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहून वाक्य पुन्हा लिहा.)
सखू आजी व तुमची आजी यांच्या स्वभावातील साम्यस्थळ शोधा.
कारणे शोधा.
काही कड्यांना आणि काही दारांना दोन दोन कुलुपे लावलेली होती, कारण...
आकृती पूर्ण करा.

सहसंबंध शोधा.
अंधार : तम : : किल्ली : ______
बंडूनानांच्या छंदाच्या वर्णनातून पाठात घडणारा विनोद तुमच्या शब्दांत वर्णन करा.
वाक्य पूर्ण करा.
पक्ष्यांच्या स्थलांतराची मूळ प्रेरणा -
वाक्य पूर्ण करा.
आधुनिक काळात पक्ष्यांच्या स्थलांतराची माहिती देणाऱ्या गोष्टी-
कारणे लिहा.
लेखकाला लिंबाचे झाड जीवनदायी वाटले, कारण....
‘परसदार’ या शब्दापासून चार अर्थपूर्णशब्द तयार करा.
लेखकाच्या मुलाने पारव्यांच्या जोडीचा आश्रय - त्यांचे घरटे वारंवार पाहिल्यामुळे पारव्याचे जोडपे हळूहळू दिसेनासे झाले. ही घटना तुम्हाला काय सांगते, ते स्पष्ट करा.
समर्पक उदाहरण लिहा.
लेखकांनी आणि त्यांच्या मित्रांनी केलेलं कष्टाचे काम
आकृतिबंध पूर्ण करा.

चौकटीतील वाक्प्रचाराचा अर्थ लिहा.
| दरारा असणे | ______ |
चौकटीतील वाक्प्रचाराचा अर्थ लिहा.
| हिरमुसले होणे |
